एक्स्प्लोर
मुंबई : 15 फेब्रुवारीपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा
मुंबईतल्या बेस्ट बसची वाटचाल खासगीकरणाकडे सुरु झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे....त्यामुळे बेस्ट कृती समितीनं 15 फेब्रुवारीपासून बंद पुकारलाय...
कारण बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्वावर मिनी बस घेण्याचा प्रस्ताव समितीनं मंजूर केलाय... यामध्ये 200 एसी बस, 200 बिगर एसी आणि 50 मिनी एसी बसचा समावेश आहे...
७ वर्षांसाठी या बस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत...दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या बेस्ट संपवत असल्याचा आरोप करत विरोधकांनी केलाय....मात्र बहुमताच्या जोरावर प्रस्तावाला मंजुरी मिळवण्यात आलीये...
कारण बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्वावर मिनी बस घेण्याचा प्रस्ताव समितीनं मंजूर केलाय... यामध्ये 200 एसी बस, 200 बिगर एसी आणि 50 मिनी एसी बसचा समावेश आहे...
७ वर्षांसाठी या बस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत...दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या बेस्ट संपवत असल्याचा आरोप करत विरोधकांनी केलाय....मात्र बहुमताच्या जोरावर प्रस्तावाला मंजुरी मिळवण्यात आलीये...
महाराष्ट्र
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक






















