एक्स्प्लोर
मुंबई : रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईचा दूध पुरवठा रोखला जाणार : राजू शेट्टी
ऱविवारी मध्यरात्रीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मुंबईचा दूध पुरवठा रोखला जाणार आहे. दूध उत्पादकांना सावरण्यासाठी प्रतिलिटर पाच रुपये सरकारला देणं शक्य आहे. गोवा, कर्नाटक सरकार अशी मदत करतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनंही तशी मदत करावी. अन्यथा 16 जुलैपासून दूध संकलन बंद आंदोलन व्यापक आणि तीव्र केलं जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलाय. तसंच पोलिसांनी बळाचा वापर करुन शेतकरी आंदोलन मोडीत काढण्याच प्रयत्न केला तर सहन करणार नाही, असंही शेट्टी म्हणालेत. दरम्यान, स्वाभिमानीच्या आंदोलनातून मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा स्वाभिमानीचा प्रयत्न असणार आहे.
महाराष्ट्र
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?
Ajit Pawar News : पुण्यातील बारामती हॉस्टेमधून अजितदादा एकटेच रवाना, दोन्ही राष्ट्रवादीचं पुण्यात फिस्तल्यावर दादा गेले कुठे?
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंनी तडकाफडकी राजीनामा का दिला? धक्कादायक कारण समोर
आणखी पाहा























