एक्स्प्लोर
कोल्हापूर : विद्यार्थीनीला 500 उठाबशांची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेला अटक
गृहपाठ केला नाही म्हणून विद्यार्थिनीला 500 उठाबशा काढायला लावणाऱ्या मुख्याध्यापिकेला चंदगड पोलिसांनी अटक केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कानूरमधील भावेश्वरी विद्यालयात शिकणाऱ्या विजया चौगुले हीला गृहपाठ केला नाही म्हणून मुख्याध्यापिका अश्विनी देवाण यांनी 500 उठाबशा काढायची शिक्षा दिली. विजयाने 300 उठाबशा काढल्यानंतर ती जमिनीवर कोसळली. विजयावर सध्या उपचार सुरु असून तिला उभं राहण्यासाठी आधार घ्यावा लागतो आहे.
महाराष्ट्र
Sharmila Thackeray Makarsankrant : शर्मिला ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना तिळगुळाचे वाटप
BMC Election 2026 Ravikiran Deshmukh :ठाकरे vs फडणवीस?मुंबईत कुणाचं पारडं जड?पालिकेचं सोपं विश्लेषण
Sanjay Raut Mumbai : Eknath Shinde यांच्याकडे हरामाचा पैसा कुठला? गणेश नाईक यांनी उघड करावं- राऊत
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
आणखी पाहा






















