एक्स्प्लोर
VIDEO | बेस्ट संप सोडवण्यात सरकार, उद्धव ठाकरे अपयशी- जयंत पाटील | सांगली | एबीपी माझा
युतीचं सरकार बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सोडवण्यात सपशेल अपय़शी ठरले आहेत , अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलीय. मुंबईकरांचे हाल पाहून तरी मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनं यासंबंधी वेळीच मार्ग काढायला हवा होता, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी भाजपकडे पानिपतसारख्या शिंदे आणि होळकर यांच्यासारख्या कुमकी नसल्यानं भाजपचा महाराष्ट्रात पानिपत होणार, त्यामुळेच भाजपाध्यक्ष अमित शाहांना पानिपतच्या युद्धाची आठवण झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला, सांगलीतल्या शिराळा इथे पाटील बोलत होते.
निवडणूक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Bhagyashree Jagtap Lonavala : फळविक्रेती भाग्यश्री काल नगरसेवक बनल्या, आज पुन्हा फळगाडा लावून सेवेत
Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत






















