एक्स्प्लोर
Advertisement
Board Exams : बोर्ड परीक्षांसंदर्भात शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय, परीक्षा वर्षातून दोनदा होणार
बोर्ड परीक्षांसंदर्भात शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतलाय.. दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेत मोठे बदल होणार आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येत असून विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा देता येईल. या दोन्ही परीक्षेतील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे... त्याशिवाय, राष्ट्रीय अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. या दोन्ही भाषांपैकी एक भाषा ही भारतीय भाषा असणे अनिवार्य असणार आहे.
शिक्षण
HSC Result 2024 Update : बारावीचा निकाल 93.37 टक्के! कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलींची बाजी ABP Majha
Sunil Tatkare on Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या भूमिकेचं सुनिल तटकरे यांच्याकडून स्वागत
Sanjay Raut Full PC : मविआत कोणतेही मतभेद नाहीत, सांगलीच्या जागेवरून वाद नाही : संजय राऊत
Maharashtra Schools : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्य़ांसाठी 'आनंददायी शनिवार' उपक्रम
CBSE Plan : दहावीला तीन तर बारावीला दोन भाषा अनिवार्य, सीबीएसईचा प्रस्ताव
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
आरोग्य
आरोग्य
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement