एक्स्प्लोर
Advertisement
डोंबिवली : महापालिकेने पुनर्वसन न केल्याने फेरीवाल्यांचा मोर्चा
कल्याण डोंबिवलीत पुन्हा एकदा फेरिवाल्यांचं बस्तान बसल्यानंतर मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे केडीएमसीने फेरीवाल्यांसाठी रेल्वे स्थानकाच्या दीडशे मीटर परिसरात पांढरे पट्टे मारले. मात्र एकिकडे पालिका फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा विषय टाळतेय पण पांढरे पट्टे मारण्याची घाई केली जातेय, असा आरोप करत फेरीवाल्यांनी महापालिकेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी मोर्चा रस्त्यातच अडवून माघारी फिरवला.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
जालना
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion