एक्स्प्लोर
कापूस महासंघ अहवालानुसार भारताला कापसाची उत्पादकता सुधारण्याची गरज | 712 | एबीपी माझा
जगात कापूस उत्पादनामध्ये भारत अग्रेसर आहे. मात्र गेल्या काही वर्षात देशातील कापसाची उत्पादकता कमी झालेली दिसून आली आहे. राष्ट्रीय कापूस महासंघाने ही माहिती दिली, प्रति हेक्टर ७७० किलो अशी जगातील इतर देशांची कापसाची उत्पादकता आहे. भारताची उत्पादकता मात्र ५०० किलो प्रति हेक्टर इतकीच आहे. ही घटणारी उत्पादकता वेळीच सावरली नाही, तर भारत कापसाचा सगळ्यात मोठा आयातदार देश होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई
Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र


















