एक्स्प्लोर
कापूस महासंघ अहवालानुसार भारताला कापसाची उत्पादकता सुधारण्याची गरज | 712 | एबीपी माझा
जगात कापूस उत्पादनामध्ये भारत अग्रेसर आहे. मात्र गेल्या काही वर्षात देशातील कापसाची उत्पादकता कमी झालेली दिसून आली आहे. राष्ट्रीय कापूस महासंघाने ही माहिती दिली, प्रति हेक्टर ७७० किलो अशी जगातील इतर देशांची कापसाची उत्पादकता आहे. भारताची उत्पादकता मात्र ५०० किलो प्रति हेक्टर इतकीच आहे. ही घटणारी उत्पादकता वेळीच सावरली नाही, तर भारत कापसाचा सगळ्यात मोठा आयातदार देश होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
अकोला
सांगली

















