एक्स्प्लोर
कापूस महासंघ अहवालानुसार भारताला कापसाची उत्पादकता सुधारण्याची गरज | 712 | एबीपी माझा
जगात कापूस उत्पादनामध्ये भारत अग्रेसर आहे. मात्र गेल्या काही वर्षात देशातील कापसाची उत्पादकता कमी झालेली दिसून आली आहे. राष्ट्रीय कापूस महासंघाने ही माहिती दिली, प्रति हेक्टर ७७० किलो अशी जगातील इतर देशांची कापसाची उत्पादकता आहे. भारताची उत्पादकता मात्र ५०० किलो प्रति हेक्टर इतकीच आहे. ही घटणारी उत्पादकता वेळीच सावरली नाही, तर भारत कापसाचा सगळ्यात मोठा आयातदार देश होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
राजकारण
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई


















