एक्स्प्लोर
Advertisement
ब्रेकफास्ट न्यूज : रायगड : माणगावात राजकीय वादातून चिमुरडीची हत्या?
राजकीय वादातून सात वर्षीय चिमुकलीचं अपहरण करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील वावे गावात हा धक्कादायक प्रकार घडला. चार दिवसांपूर्वी सात वर्षाची दिया जाईलकर बेपत्ता झाली होती.
मात्र काल रात्री वावे गावातील बंद घरात या चिमुकलीचा मृतदेह सापडला. दियाची हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचा गावकऱ्यांना संशय आहे.
मात्र काल रात्री वावे गावातील बंद घरात या चिमुकलीचा मृतदेह सापडला. दियाची हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचा गावकऱ्यांना संशय आहे.
महाराष्ट्र
City 60 | सिटी सिक्स्टी मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
महाराष्ट्र
क्राईम
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion