एक्स्प्लोर
ब्रेकफास्ट न्यूज: ठाणेकरांची पाण्याची चिंता मिटली, बारवी धरण आव्हरफ्लो
ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं बदलापूरमधलं बारवी धरणं १०० टक्के भरलं आहे. धरणक्षेत्रात गेल्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळं दरवर्षीच्या तुलनेतर यंदा हे धरण तब्बल दीड महिनाआधीच भरलंय. या धरणातून ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरला पाणीपुरवठा होतो. त्यामुळं ठाणेकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे.
महाराष्ट्र
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion




















