एक्स्प्लोर
कल्याण : अंबरनाथ-बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली
मध्य रेल्वेची वाहतकू पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. अंबरनाथ-बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने कर्जतकडे जाणाऱ्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेकडून रुळाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळे अंबरनाथच्या पुढे कर्जतकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या थांबल्या आहेत. शिवाय एक्स्प्रेसच्या वातुकीवरही परिणाम झाला आहे.
महाराष्ट्र

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04PM 13 March 2025

Madhya Pradesh village Gold Search | मुघलांचा खजिना शोधण्यासाठी नागरिकांची झुंबड, अफवा पसरल्यानं लोकांकडून खोदाम

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?

Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद

Zero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
भारत
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement