एक्स्प्लोर
712 | धुळे | पावसाच्या मोठ्या खंडामुळे खरीप पिकांचं नुकसान
राज्यातील शेतकऱ्यांवर पाणी टंचाईचं संकट आल्याचं कळतंय. राज्यात ऐन खरिप पिकांच्या वाढीच्या काळात पावसानं दडी मारली. विहीरी आणि नाल्यांमध्येही पाणी नसल्यानं पाणी टंचाईचं मोठं संकट उभं ठाकलं. अशा वेळी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी काही शेतकरी करतायत. तर काही शेतकरी पीक कापणी अहवालाची मागणी करतायत.
राजकारण
Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















