एक्स्प्लोर
712 | धुळे | पावसाच्या मोठ्या खंडामुळे खरीप पिकांचं नुकसान
राज्यातील शेतकऱ्यांवर पाणी टंचाईचं संकट आल्याचं कळतंय. राज्यात ऐन खरिप पिकांच्या वाढीच्या काळात पावसानं दडी मारली. विहीरी आणि नाल्यांमध्येही पाणी नसल्यानं पाणी टंचाईचं मोठं संकट उभं ठाकलं. अशा वेळी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी काही शेतकरी करतायत. तर काही शेतकरी पीक कापणी अहवालाची मागणी करतायत.
राजकारण
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
















