एक्स्प्लोर
712 | धुळे | पावसाच्या मोठ्या खंडामुळे खरीप पिकांचं नुकसान
राज्यातील शेतकऱ्यांवर पाणी टंचाईचं संकट आल्याचं कळतंय. राज्यात ऐन खरिप पिकांच्या वाढीच्या काळात पावसानं दडी मारली. विहीरी आणि नाल्यांमध्येही पाणी नसल्यानं पाणी टंचाईचं मोठं संकट उभं ठाकलं. अशा वेळी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी काही शेतकरी करतायत. तर काही शेतकरी पीक कापणी अहवालाची मागणी करतायत.
राजकारण
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
आणखी पाहा

















