एक्स्प्लोर
712 | पुणे | बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुणे कृषी आयुक्तालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
गेल्या वर्षी कापसावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. याच नुकसानाची भरपाई देण्याचे आदेश पुण्यातील कृषी आयुक्तालयाने दिले आहेत. जवळपास २१० कोटी रुपयांची नुकसान भरपाई बियाणे कंपन्यांना द्यावी लागणार आहे. राज्यातील ३ लाख बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळालाय. याबाबतची महासुनावणी सध्या सुरु आहे.
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
















