एक्स्प्लोर
712 | पुणे | बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुणे कृषी आयुक्तालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
गेल्या वर्षी कापसावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. याच नुकसानाची भरपाई देण्याचे आदेश पुण्यातील कृषी आयुक्तालयाने दिले आहेत. जवळपास २१० कोटी रुपयांची नुकसान भरपाई बियाणे कंपन्यांना द्यावी लागणार आहे. राज्यातील ३ लाख बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळालाय. याबाबतची महासुनावणी सध्या सुरु आहे.
राजकारण
Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
आणखी पाहा














