एक्स्प्लोर

Zero Hour ABP majha : काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांसमोर कसा गेला ? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

Zero Hour ABP majha : काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांसमोर कसा गेला ? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा भारत स्वतंत्र झाला तेव्हाची राजकीय, भौगौलिक, जागतिक परिस्थिती वेगळी होती. आधी अनेक शतकं इस्लामी राजवट आणि नंतर दीडशे-दोनशे वर्षांचं ब्रिटिश राज, अशा पारतंत्र्याच्या जोखडातून हा देश मुक्त झाला होता.. ३० कोटी पोटांची भूक भागवायची भ्रांत होती.. त्यात फाळणीची मोठी जखम, त्यात लागोपाठ लादल्या गेलेली युद्धं...आव्हानं मोठी होती. त्यावेळी पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी काही निर्णय घेतले ज्यामुळे हा देश हळुहळू प्रगतीच्या वाटेवर यायला मदत झाली, ही गोष्ट मान्य करायला हवी... पंतप्रधान म्हणून त्यांना १७ वर्षांचा भलामोठा कालखंड मिळाला, या काळात त्यांच्या काही निर्णयांना हवं तसं यश मिळालं नाही हे सुद्धा मान्य करायला कोणाची हरकत नसेल. इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती टाळणं, त्यातून शिकत पुढे जात राहाणं हे पुढारलेल्या समाजाची, प्रगतशील देशाचं लक्षणं... जुन्या ऐतिहासिक चुका, historical blunders दुरुस्त करण्याचा प्रयत्न मोदी सरकार गेली दहा वर्ष करत आहे. त्याचं सुद्धा आपण स्वागत करायला हवं. या सगळ्याच नेत्यांच्या हेतूबद्दल शंका घ्यायला फारशी जागा नाही हे सत्य सुद्धा आपण मान्य करायला हवं. या सगळ्या गोष्टींकडे अधिक डोळसपणे पाहायची गरज आहे एवढं नक्की. आपला नेता महान आहे, महापुरुष आहे, तो चुकुच शकत नाही, त्याला तुम्ही काही बोलूच शकत नाही अशी परिस्थिती एकंदरीतच देशाच्या राजकारणात निर्माण झाली आहे. असं वाटणाऱ्यांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य लिहून ठेवलं आहे. "धर्मात भक्ती हा मोक्षाचा मार्ग असू शकतो पण राजकारणात नेत्याची भक्ती किंवा व्यक्तिपूजा हा अधोगतीकडे आणि शेवटी हुकूमशाहीकडे जाण्याचा हमखास मार्ग आहे." असं बाबासाहेब म्हणाले होते. In Politics.. Bhakti or hero-worship, is a sure road to degradation and to eventual dictatorship.. बाबासाहेबांच्या या वाक्याचा अर्थ मतदार, कार्यकर्ते, जनता म्हणून आपण आणि आपले प्रतिनिधी म्हणून सर्व राजकारण्यांनी समजून घेतला तर आजच्या महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget