एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Zero Hour ABP majha : काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांसमोर कसा गेला ? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

Zero Hour ABP majha : काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांसमोर कसा गेला ? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा भारत स्वतंत्र झाला तेव्हाची राजकीय, भौगौलिक, जागतिक परिस्थिती वेगळी होती. आधी अनेक शतकं इस्लामी राजवट आणि नंतर दीडशे-दोनशे वर्षांचं ब्रिटिश राज, अशा पारतंत्र्याच्या जोखडातून हा देश मुक्त झाला होता.. ३० कोटी पोटांची भूक भागवायची भ्रांत होती.. त्यात फाळणीची मोठी जखम, त्यात लागोपाठ लादल्या गेलेली युद्धं...आव्हानं मोठी होती. त्यावेळी पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी काही निर्णय घेतले ज्यामुळे हा देश हळुहळू प्रगतीच्या वाटेवर यायला मदत झाली, ही गोष्ट मान्य करायला हवी... पंतप्रधान म्हणून त्यांना १७ वर्षांचा भलामोठा कालखंड मिळाला, या काळात त्यांच्या काही निर्णयांना हवं तसं यश मिळालं नाही हे सुद्धा मान्य करायला कोणाची हरकत नसेल. इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती टाळणं, त्यातून शिकत पुढे जात राहाणं हे पुढारलेल्या समाजाची, प्रगतशील देशाचं लक्षणं... जुन्या ऐतिहासिक चुका, historical blunders दुरुस्त करण्याचा प्रयत्न मोदी सरकार गेली दहा वर्ष करत आहे. त्याचं सुद्धा आपण स्वागत करायला हवं. या सगळ्याच नेत्यांच्या हेतूबद्दल शंका घ्यायला फारशी जागा नाही हे सत्य सुद्धा आपण मान्य करायला हवं. या सगळ्या गोष्टींकडे अधिक डोळसपणे पाहायची गरज आहे एवढं नक्की. आपला नेता महान आहे, महापुरुष आहे, तो चुकुच शकत नाही, त्याला तुम्ही काही बोलूच शकत नाही अशी परिस्थिती एकंदरीतच देशाच्या राजकारणात निर्माण झाली आहे. असं वाटणाऱ्यांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य लिहून ठेवलं आहे. "धर्मात भक्ती हा मोक्षाचा मार्ग असू शकतो पण राजकारणात नेत्याची भक्ती किंवा व्यक्तिपूजा हा अधोगतीकडे आणि शेवटी हुकूमशाहीकडे जाण्याचा हमखास मार्ग आहे." असं बाबासाहेब म्हणाले होते. In Politics.. Bhakti or hero-worship, is a sure road to degradation and to eventual dictatorship.. बाबासाहेबांच्या या वाक्याचा अर्थ मतदार, कार्यकर्ते, जनता म्हणून आपण आणि आपले प्रतिनिधी म्हणून सर्व राजकारण्यांनी समजून घेतला तर आजच्या महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.

सगळे कार्यक्रम

झीरो अवर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
Advertisement
Advertisement
metaverse
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 11 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana on Lok Sabha : पराभवानंतर नवनीत राणा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर, म्हणाल्या...जय श्री राम!Devendra Fadnavis Delhi : राजीनामा देण्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम, दिल्लीत काय होणार?Devendra Fadnavis Special Report : राजीनाम्याचं केंद्र, काय ठरवणार देवेंद्र? ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Embed widget