एक्स्प्लोर
Zero Hour Bachchu Kadu Protest: बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाबाबत जनतेचा कौल काय?
बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या शेतकरी आंदोलनावरून (Farmer Protest) लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम महायुती (Mahayuti) सरकारवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका दर्शकाने म्हटले आहे, 'बच्चू कडूनचे सर्वाधिक नुकसान होईल. राजकीय दृष्ट्या साइडलाइन झाल्यावरती ते आंदोलन करतात. मोठे झाल्यावरती थंड होतात.' लोकांच्या मते, महायुती सरकारच्या योजना निधीअभावी बंद होत असून शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, ज्यामुळे सरकारला मोठा फटका बसेल. 'निवडणुका जवळ आल्या की दुसरेच मुद्दे उभे राहतील' आणि 'जे सत्तेत नसतात त्यांनाच शेतकऱ्यांचे प्रश्न दिसतात', अशा प्रतिक्रिया देखील व्यक्त होत आहेत. 'गुवाहाटीला गेला तेव्हा शेतकरी दिसला नाही का?' असा सवाल करत बच्चू कडूंच्या हेतूवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. सत्तेत येणारे प्रत्येक सरकार 'सातबारा कोरा करण्याचे' वचन देते, पण नंतर विसर पडतो, ही खंतही अनेकांनी बोलून दाखवली.
All Shows
झीरो अवर

Zero Hour FULL EP : भुजबळांसह ओबीसी नेते आक्रमक, राज्यात मराठा-ओबीसी संघर्ष पुन्हा तीव्र होईल?

Zero Hour Bhaskar Jadhav | कोकणात का पडतेय जातीय समीकरणांची गरज?

Zero Hour Full EP : युतीसंदर्भात वेळ आल्यावर सांगेन, राज ठाकरेंच्या वक्तव्याचा अर्थ काय? सखोल चर्चा

Zero Hour Full : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज, वाचाळवीर मंत्र्यांना लगाम बसणार? ABP MAJHA

Zero Hour Full EP : देवेंद्र फडणवीस नवे शरद पवार? दिल्लीत जाण्याची शक्यता किती? सखोल चर्चा
Advertisement
Advertisement























