Why Happened Irshalgad Landslide:आधार देणारा इर्शाळगड का कोपला?गाडगीळ समितीच्या अहवालाकडे दुर्लक्ष?
एक गाव म्हणजे एक जगच असतं प्रत्येकासाठी... तिथं भावनांच्या रेशीमगाठी असतात... आठवणींच्या कुप्या असतात... गणगोत असतं, नातीगोती असतात आणि भावकीही असते... कुणाचं सासर असतं... कुणाचं माहेर असतं, तर कुणाचं आजोळ असतं... पण हेच गाव संकटाच्या खाईत, डोंगराच्या दरडीत, काही कळायच्या आतच गुडूप होत असेल तर... काळजाला पीळ पडावा अशी ही घटना... इतकं सारं इर्शाळवाडीनं पाहिलंय... भोगलंय... रात्री झोपताना विचारही केला नसेल की, शेजारी झोपलेलं लेकरू, कुशीत घेऊन झोपलेला बाप... दिवसभर खेळणारा भाऊ आणि दुडक्या चालीनं चालणारा आजोबा आणि रात्री मायेनं जेऊ घालणारी आई सकाळी दिसणारही नाही... मात्र हे असं का झालंय... रक्ताच्या नात्यांची ताटातूट का झालीय... आणि आधार देणारा इर्शाळगड का कोपलाय... पाहूयात...
All Shows


































