एक्स्प्लोर
Advertisement
आपत्ती व्यवस्थापन करणाऱ्यांनाच उशीर का झाला? NDRF कोकण, साताऱ्यात वेळेत का पोहोचली नाही?
राज्यात विविध ठिकाणी एनडीआरएफच्या एकूण 25 तुकड्या बचावकार्य करत आहेत. यात मुंबई 2, पालघर 1, ठाणे 2, रायगड 1, रत्नागिरी 6, सिंधुदुर्ग 2, सांगली 2, सातारा 3, कोल्हापूर 4, पुणे 2 अशा तुकड्या कार्यरत आहेत. भुवनेश्वरहून मागविलेल्या 8 तुकड्या या कोल्हापूर 2, सातारा 1, सांगली 2 इथे तैनात केल्या जातीत तसेच 2 तुकड्या पुणे येथे राखीव असतील. सोबतच तटरक्षक दलाच्या 3 , नौदलाच्या 7, लष्कराच्या 3 तुकड्या कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड येथे कार्यरत आहेत. एसडीआरएफच्या नागपूरसाठी 2 आणि या रायगड जिल्ह्यासाठी 2 अशा 4 तुकड्या कार्यरत आहेत.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Haryana Assembly Election Result 2024 : हरियाणा सेट, महाराष्टात इफेक्ट होणार? Special Report
Ajit Pawar Baramati Vidhan Sabha : घोषणेनंतरही दादांना गराडा, स्क्रिप्टेड राडा? Special Report
Ramraje Nimbalkar May Join NCP Sharad Pawar :पवारांनी कसली कंबर,रामराजेंचा तिसरा नंबर?Special report
Ajit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial Report
Mahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
भारत
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement