एक्स्प्लोर
Palghar Child Death Special Report : अनास्थेचा कलंक आश्वासनातले 'पूल' प्रत्यक्षात कधी?
सध्या राज्यात मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाचा तिढा, आमदारांची नाराजी, कलंक या वादाला जणू ऊत आलाय. गेले १२ दिवस आपण हेच पाहतोय.. मात्र महाराष्ट्राला लागलेले खरे कलंक पाहायचे तर राज्यातील अनास्थेवर एक नजर टाकावी लागेल.. पालघरचंच उदाहरण घ्या... पुरात अडकलेल्या दोन महिन्यांच्या चिमूरडीपर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचू शकली नाही आणि या चिमूरडीचा मृत्यू झाला... विरोधक असो की सत्ताधारी सगळेच सध्या राजकारणात गुंग आहेत..आणि महाराष्ट्राचं भविष्य मात्र मुलभूत सुविधांअभावी तडफडून जीव सोडतंय..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report

Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report

Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report

Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report

Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



























