Special Report | Walmik Karad | खंडणींचा डाव, मुंडेंवर घाव; विरोधकांच्या यादीत धनंजय मुंडेंच टार्गेट नंबर वन
Special Report | Walmik Karad | खंडणींचा डाव, मुंडेंवर घाव; विरोधकांच्या यादीत धनंजय मुंडेंच टार्गेट नंबर वन
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
बीड जिल्ह्यातील सुरेश धस, संदीप शिरसागर, प्रकाश सोळंके या आमदारांचे आणि त्यांच्या निकटवर्तीयांचे एक एक कारणामे समोर येत आहेत, मात्र आजही धनंजय मुंडे हेच विरोधकांच्या यादीत टार्गेट नंबर वन आहेत. अरब वाल्मीक कराडवर होतायत आणि धनंजय मुंडेंचा पाय मात्र दिवसेंदिवस अधिक खोलात जातोय. या निमित्ताने बीड मधल्या राजकीय गुंडगिरीचा, मुजोर कार्यकर्त्यांच्या दहशतीचा एक एक नवा चेहरा. पाहायला मिळतोय पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट. गुंड प्रवृत्तीची लोक असतात ना त्यांना जात-पात कधीही नसते. सापांचा बीड असतो ना तसा तो राजकारण्यांचा सापाचा बीड झालेला आहे. ते आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत. मंत्रीपद गमावलेले धनंजय मुंडे आणि गजाड असलेला वाल्मीक कराड यांच्यातले. संबंध जगजाहीर आहे किंबहुना वाल्मीक कराडशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळेच धनंजय मुंडेंवर आजची वेळ आली आहे. एवढं होऊनही मुंडेंचा पाय अजूनही खोलातच जातोय. गंभीर गुन्हे करतानाही मुंडे आणि कराड एकत्र होते असा खळबळजनक आरोप अंजली दमान यांनी केलाय. त्याचा पुरावा म्हणून त्यांनी 18 वर्षांपूर्वीचा म्हणजे 2007 सालचा एक पोलीस एफआयआर समोर आणला. त्या एफआयआर मध्ये धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि साथीदारांनी किशोर फड या व्यक्तीला मारहाण करत धमकावल्याचा आरोप आहे. स्वतः धनंजय मुंडे हातात रिवॉल्वर घेऊन उभे होते असा उल्लेख एफआयआर मध्ये आहे. या श्रीरंग फडला अगदी धमकावलं म्हणजे धनंजय मुंडे हे गाडीत त्यांना एका गाडीतला 25 लोकांच्या टोळीनी त्यांना थांबवतात, त्यांना धमकावतात, त्यांच्या गाडीवर रॉके लोदतात, त्यांना बाहेर येण्याच्या म्हणजे दरवाजातन त्यांना बाहेर पडू देत ते. बाहेर पडला तर गोळ्या झाडील आणि हे कोण म्हणतात तर धनंजय मुंडे स्वतः भडका उडेपर्यंत त्यांना आत दांबून ठेवल जातं म्हणून 307 चा यांच्यावर गुन्हा झाला पण आपल्या महान पोलिसांनी काय चौकशी केली माहित नाही. दुसरीकडे वाल्मीक कराडन आवादा कंपनीकडे सहा वेळा खंडणी मागितल्याच आरोप पत्रातून समोर आला. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांने दिलेल्या जबाबात नेमक काय म्हटलय पाहूया. पहिल्यांदा खंडणी. सारखी सारखी सारखी मागितली जात होती त्याच्यापैकी एकदा जगमित्र शुगर मिल्स मध्ये केली होती, एकदा सातपुडा बंगल्यात देखील बोलवून कारण सातपुडा बंगल्यात बोलवण्याच्या मागचा हेतू हाच होता की मंत्र्यांच्या इथे आम्ही तुला बोलवतोय आणि तुला ते पैसे देण्याची गरज आहे म्हणजे. त्या बैठकीला उपस्थित पण होता धनंजय मुंडे आणि एक नंबरचा आरोपी पण सरकारकड ते सगळे पुरावेत पण मुख्यमंत्री फडणीस साहेब जाणून बुजून घेत नाही. देशमुख कुटुंबाला. न्याय देण्याच्या भूमिकेत सरकार नाहीये, देवेंद्र फडणीस साहेब नाहीयत, त्यांना एका गुंड सांभळायचा, सरकार संकटात सापडलं, बदनाम झालं तरी चालल, पण एक क्रूर हत्या घडून आणणारा गुंड धनंजय मुंडे त्यांना पाहिजे, म्हणून ते एक राजकीय मित्र वाचवत आहेत. खंडणी बहादर वाल्मीक कराड शिवाय धनंजय मुंडेंच पान हलत नव्हत असे आरोप केले जात आहेत. वाल्मीक कराडमुळे धनंजय मुंडेंच्या जवळचे लोक दुरावले असा दावा माझा कट्टा या कार्यक्रम. बोलताना आमदार सुरेश धस यानी केला होता. त्यानंतर मुंडेंच्या बचावासाठी त्यांचे बंधू अजय मुंडे समोर आले. दोघ बहीण भाऊ मंत्री झाले असताना विरोधकांच्या डोळ्यामध्ये कुठेतरी खुपतय कारण धनंजय मुंडे साहेबांवर कुठले आरोप नाहीत काही नाही कुठला विषय नसताना घेण्यान देण्याच त्यांना आज बदनाम केल जाते. त्यांनी राजीनामा दिला. तबेतीच त्यांचा आज खऱ्या अर्थाने त्यांची तब्यत इतकी वाईट आहे.
All Shows































