एक्स्प्लोर

Special Report : Pakistan Issues Nuclear Threat : अणुबाँबच्या जीवावर पाकच्या उड्या, भारताच्या संभाव्य कारवाईनं पाकिस्तान घाबरला

Special Report : Pakistan Issues Nuclear Threat : अणुबाँबच्या जीवावर पाकच्या उड्या, भारताच्या संभाव्य कारवाईनं पाकिस्तान घाबरला

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

दिवस असो अथवा रात्र, पत्रकार परिषद असो अथवा एखादी मुलाखत पाकिस्तानी मंत्र्यांच्या फौजेन एकच सूर आळवायला सुरुवात केली आणि तो म्हणजे अणुबॉमची धमकी. पहलगाम हल्ल्याचा हिशेब देण्याची वेळ आल्यावर भारतान फास आवळायला सुरुवात केल्यावर पाकिस्तानला आता अणु बॉम्बची आठवण येते. भारताच्या सैन्य ताकदीत पाकिस्तान पासंगालाही पुरत नाही त्यामुळे त्याला अणुबॉमवर भरोसा वाटतोय. आज आम्ही पाकिस्तानच्या त्या तमाम अणुबॉम्बची पोलखोल करणार आहोत. पाहूया. दूसरे इशूज के हवाले से खतरा था, माजी में जंग लड़ चुके हैं, अब इन्होंने एक नया इशू छेड़ा है, जिसके नतीजे में खुदाना खासता एक न्यूक्लियर जंग हो सकता है, ही गणना थांबायला काही तयार नाहीय. पाकिस्तानात अणवस्त्रांची धमकी देणाऱ्या मंत्र्यांपासून संरक्षण तज्ञांपर्यंत टमबाजांची पूर्ण पौत सज्ज झाली आहे. जी मागचा पुढचा विचार न करता अणु बॉम्बचा जप करतीय. भारताशी युद्धामध्ये जिंकू शकत नाही याची पाकिस्तानला पक्की कुणगाट आहे. त्यामुळेच तो वारंवार भारताला अणुबॉमची पोकळ धमकी देतोय. पण भारताला अणवस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकड्यांचे काय हाल आहेत ते बघा. भारताच्या भीतीपोटी पाकिस्तान वारंवार पत्रकार परिषदा घेतो. कि जंग से होने वाले तबा को नतायज की जिम्मेदारी सिर्फ और सिर्फ भारत पर आयद होगी. अशीच आणखी एक पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती. पाकिस्तानच्या सर्व मीडियाचे पत्रकार उपस्थित होते. इतक्या तणावाच्या काळामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ का दिसत नाहीत असा सवाल आला आणि पत्रकारांचा माईकच म्यूट केला गेला. भारताचे तिसऱ्या पिढीचे अर्जुन आणि टी-90s टँक हे पाकिस्तानी रणगाड्यांपेक्षा सरस आहेत. पाकिस्तान अजूनही टँकसाठी मुख्यतः चीन वरती अवलंबून आहे. आणि त्याचे पहिल्या पिढीचे टाईप 55 टाईप 59 या टँकचा तंत्रज्ञान खूप जुन आहे आणि त्याचा अपग्रेडेशन सुद्धा खूप कमी झाले. भारत जगामधल्या सर्वात मोठ्या नवदलापैकी एक आहे. भारताचा जगातल्या त्या मोजक्या देशांमध्ये समावेश होतो, ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त विमानवाहू जहाज आहे. भारताकडे अणु ऊर्जेवरती चालणारी पाणबुडी आहे. पाकिस्तान जवळ एकही विमानवाहू जहाज नाही. पाकिस्तानकडे एकही अणु ऊर्जेवरती चालणारी पाणबुडी सुद्धा नाही. अणवस्त्र सज्ज देशाचा दर्जा मिळवण्यासाठी पाकिस्तानन आपल्या जनतेसमोर दोन वेळच्या जेवणाच संकट उभं केलाय. आपल्या अस्तित्ववाला धोका उत्पन्न झाला तर अणवस्त. आणि हवेपर्यंत मर्यादित आहे पण कोणताही देश अणुहल्ल्याच्या दिशेने पावल टाकतो तेव्हा त्याची किंमत सगळ्यांना चुकवावी लागते. भारताच अणवस्त्र धोरण नो फर्स्ट युज वरती आधारित आहे याचा अर्थ भारत पहिला अणु हल्ला करणार नाही. पण उत्तरादाखल केलेला हल्ला इतका जबरदस्त असेल की शत्रूची पुन्हा हल्ला करण्याची ताकद उरणार नाही. 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget