Special Report On India VS Pakistan : बलसागर भारत, मरतुकडा पाकिस्तान; सामर्थ्य भारताचं..पाकपेक्षाही बलवान भारतीय सैन्य
Special Report On India VS Pakistan : बलसागर भारत, मरतुकडा पाकिस्तान; सामर्थ्य भारताचं..पाकपेक्षाही बलवान भारतीय सैन्य
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
काश्मीरच्या पहेलगाम मधल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतान आपले इरादे स्पष्ट केले. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आणि दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यासाठी भारत सज्ज झाला. लष्कर नवदल आणि हवाई दल या भारताच्या तिन्ही सुरक्षा दलांनी तयारी सुरू केली. भारताची ही तयारी पाहून सीमेपलीकडच्या शत्रूची मात्र घाबरगुंडी उडाली आहे. याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट पाहूया. टोंगराळ भागात धूळ उडवणारे हे. रणगाडे, सैनिकांच्या रायफलीन मधून उडणाऱ्या या गोळ्या. आणि समुद्राचं पाणी कापत शत्रूचा निप्पात करण्यासाठी सज्ज असणाऱ्या या युद्ध नवका. बहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आता भारतान आपल्या बाह्या सरसावल्या. जमीन, पाणी आणि हवा या तिन्ही पातळ्यांवर भारतान कंबरर कसायला सुरुवात केली आहे. सबने कठोर निंदा की है, उन्होंने मृतकों के परिवार जनों के प्रति संवेदनाएं प्रकट की है, पूरा विश्व आतंकवाद के खिलाफ हमारी लड़ाई में, 140 करोड़ भारतीयों के साथ खड़ा है, मैं पीड़ित परिवारों को फिर भरोसा देता हूं, उन्हें न्याय मिलेगा, न्याय मिलकर रहेगा, इस हमले के दोषियों, संख्या भारताकडे 207 इतकी आहे तर पाकिस्तान कडे फक्त 85 चीन किंवा पाकिस्तान कडून भारताविरुद्ध क्षेत्रांचा हल्ला झाला तर एक प्रकारच सुरक्षा कवच म्हणजेच मिसाईल डिफेन्स सिस्टम भारताकडे उपलब्ध आहे
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























