Special Report Manoj Jarange On Suresh Dhas : मस्साजोग भेटीमुळे धस पुन्हा फ्रंटफूटवर आलेत?
Special Report Manoj Jarange On Suresh Dhas : मस्साजोग भेटीमुळे धस पुन्हा फ्रंटफूटवर आलेत?
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात आघाडी उघडणाऱ्या सुरेश धस यांनी मुंडेंची भेट घेतली आणि खळबळ उडाली. धस यांच्या विश्वासारहतेला तडा गेल्याच बोललं गेलं. पण थेट मस्ताचोगला भेट देऊन धस यांनी या सगळ्या शक्यता खोट्या ठरवल्या. मस्सा जोकच्या निमित्ताने मराठा समाजाचे नेतृत्व कोणाकडे? धस यांच्याकडे की जरांगींकडे? या प्रश्नाच उत्तरही मस्सा जोगवास यांनी दिलाय. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. आमचा अणणावर कसला. ते शेवटपर्यंत आमच्या सोबत आहेत जवळ आरोपीला फासी भेटत नाही तोपर्यंत सुरेश अण्णा आमच्या सोबत राहणार आहेत आम्हाला 100% नाही एक हजार टक्का विश्वास आहे आम्ही 25 तारखेच्या उपोषणावर ठाम आहेत आमचा अण्णावर 100% विश्वास दादावर 100% विश्वास आणि आमच्या गावावर सुद्धा आमचा 100% विश्वास यातला एकही माणूस कमी होणार नाही देशमुख कुटुंबीय आणि मसा जोकर मला वाटत मीडियाने आता. पाहिलं की संपूर्ण ग्रामस्थांनी वर हात करून या ठिकाणी माझ्यावरती विश्वास व्यक्त केलेला आहे. सुरेश धस मसाजोक मध्ये जाण्याच्या एक दिवस आधीच मनोज जरांगेनी मसाजोकच्या गावकऱ्यांची भेट घेतली होती. मराठा समाजाच्या नेतृत्वासाठी धस आणि जरांगे यांच्यामध्ये रस्सीखेत सुरू असल्याच बोललं जातय. धनंजय मुंडेंना भेटणाऱ्या धस यांच्यावर जरांगेंचा काडीमात्र विश्वास राहिलेला नाहीये. राजीनामा देतो पण मुंडेना भेटणार नाही अशी भूमिका धसांनी घ्यायला हवी होती. असं जरांगेंनी म्हटलय सांगितल ना ते विषयच मसाठी संपला मी एवढा जीव लावला होता. समाजाने तळ हातावर घेतलं होत. ती जागाच नाहीये जायची इतका क्रूर माणसाला जाऊन भेटणं काहीच गरज नाही. तुमच्यावर जर पक्षाचा दबाव होता ना त मी सरळ सांगायला पाहिजे. पक्षानी माझ्या दबाव आणलाय मला सांगाय ते मॅटर दाबून टाक तू माग सरक ती सगळी फोडाफाडी कर आणि तू त्याला जाऊन भेट धनंजय. आता गावकऱ्यांनी कोणाच्या मागे राहायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असेल पण माझं म्हणे याच्यात आपण राजकारण आणायच कशाला आपण सगळ्यांनी मिळून त्या कुटुंबाला न्याय मिळावं याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे सरकारकडून हीच आमची अपेक्षा आहे की सरकारने कुणाचीही पाठराखण करू नये राजकारणामध्ये प्रत्येक राजकीय व्यक्ती जवळ कार्यकर्ते असतात त्यांचा एक मतदारसंघ बांधलेला असतो एक क्षेत्र बांधलेला असत आणि ज्यांचे. कार्यकर्ते असेल तर त्यांची बाजू घेणारच त्याच्यात काही वावग नाही आहे आणि म्हणून कोणी कोणाची भेट घ्यायची हे त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो मध्ये धस यांच स्वागत झाला असला तरी.
All Shows

































