एक्स्प्लोर
Special Report Maharashtra Karnataka Crisis : राज्यपालांच्या वादामुळेचं बोम्मईंकडून सीमावाद?
आता बातमी राज्यात सुरु असलेल्या एक वादाची... गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमावादाची ठिणगी पडलीय. कारण, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील ४० गावांवर दावा सांगितला.. त्यानंतर महाराष्ट्रातून विरोध सुरु झाला. आता बोम्मई यांनी त्यापुढे जात थेट सोलापूरवरच दावा केला. त्यानंतर महाराष्ट्रात आणखी आक्रमक आंदोलनं सुरु झाली. त्यानंतर शिवसेनेनं एक दावा केला. आणि बोम्मई यांच्या वक्तव्यानंतरच्या वादाला एक वेगळीच दिशा मिळाली. कोणतं आहे ते वक्तव्य... आणि त्यानंतर कोणता वाद सुरु झालाय पाहुयात ...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha

Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha

Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
कोल्हापूर
राजकारण
व्यापार-उद्योग


























