एक्स्प्लोर
Special Report Maharashtra Karnataka Crisis : राज्यपालांच्या वादामुळेचं बोम्मईंकडून सीमावाद?
आता बातमी राज्यात सुरु असलेल्या एक वादाची... गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमावादाची ठिणगी पडलीय. कारण, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील ४० गावांवर दावा सांगितला.. त्यानंतर महाराष्ट्रातून विरोध सुरु झाला. आता बोम्मई यांनी त्यापुढे जात थेट सोलापूरवरच दावा केला. त्यानंतर महाराष्ट्रात आणखी आक्रमक आंदोलनं सुरु झाली. त्यानंतर शिवसेनेनं एक दावा केला. आणि बोम्मई यांच्या वक्तव्यानंतरच्या वादाला एक वेगळीच दिशा मिळाली. कोणतं आहे ते वक्तव्य... आणि त्यानंतर कोणता वाद सुरु झालाय पाहुयात ...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report

Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report

Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report

Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report



























