एक्स्प्लोर
Special Report : पीक विमा कंपनीची १६ कार्यालये बंद होणार, विमा कंपनीची मनमानी सरकार थांबवणार?
आधी आस्मानी आणि आता सुलतानी संकटात बळीराजा अडकलाय. पीकविमा कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी पुरते हैराण झालेत. अकोल्यात पीकविमा कंपनीने तर शेतकऱ्यांची थट्टाच केलीये. शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईपोटी 90 रूपये, 155 रूपये देवू केलेत. . तर दुसरीकडे पीक विमा योजनेचं काम बघणाऱ्या AIC कंपनीने मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांना संकटात टाकलंय. काय आहे हा निर्णय पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report

Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब

Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha



























