एक्स्प्लोर
Ratnagiri : कोकणातल्या रिफायनरीचं ठरलं? राणे म्हणतात 'ठाकरेंचं चालणार नाही' : ABP Majha
गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्पासाठी आता नवी जागेची राज्य सरकारकडून चाचपणी सुरू झाली आहे. जागेवरून वादग्रस्त ठरत असलेला ह्या प्रकल्पाला मंत्री नारायण राणेंनी मात्र विरोध दर्शवला आहे. केंद्रात आमचं सरकार असून उद्धव ठाकरेंचं काहीच चालणार नाही असे म्हणत राणे यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू - सोलगाव या नवीन ठिकाणी रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे यासाठी सध्या चाचपणी सुरु आहे. अगदी उद्योग मंत्रालय देखील याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे. पण, याठिकाणी देखील जमिनी खरेदी करताना स्थानिकांना अंधारात ठेवल्याचा आरोप आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Baramati NCP VS NCP बारामतीत पवार विरुद्ध पवार! काका पुतण्यात जुंपली Special Report

Nashik Black Magic:सोन्याचं आकर्षण,भोंदूकडून शोषण;महिलेच्या कुटुंबाकडून लुटले 50 लाख Special Report

Ajit Pawar Baramati : बारामती, अजितदादांचं घर आणि जादूटोणा; कुणाच्या करामती Special Report

Maoist Hidma : क्रूरकर्म्याचा खात्मा, संपला हिडमा; कशी संपवली हिडमाची दहशत? Special Report

Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
पुणे
राजकारण
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion


























