एक्स्प्लोर
Ratnagiri : कोकणातल्या रिफायनरीचं ठरलं? राणे म्हणतात 'ठाकरेंचं चालणार नाही' : ABP Majha
गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्पासाठी आता नवी जागेची राज्य सरकारकडून चाचपणी सुरू झाली आहे. जागेवरून वादग्रस्त ठरत असलेला ह्या प्रकल्पाला मंत्री नारायण राणेंनी मात्र विरोध दर्शवला आहे. केंद्रात आमचं सरकार असून उद्धव ठाकरेंचं काहीच चालणार नाही असे म्हणत राणे यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू - सोलगाव या नवीन ठिकाणी रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे यासाठी सध्या चाचपणी सुरु आहे. अगदी उद्योग मंत्रालय देखील याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे. पण, याठिकाणी देखील जमिनी खरेदी करताना स्थानिकांना अंधारात ठेवल्याचा आरोप आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

Missing Link Special Report : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर

Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report

Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha

Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report



























