एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Unlock : "22 जिल्ह्यांप्रमाणे इथंही अनलॉक करा", राज्यातील 11 जिल्ह्यातले व्यापारी आक्रमक
राज्य सरकारची अनलॉकसंबंधीची नवी नियमावली काल जारी करण्यात आली आहे. 25 जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये राज्यात वीकेंड लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्यात आला आहे. परवा म्हणजे 4 ऑगस्टपासून ही नवी नियमावली लागू होणार आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यात सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहणार आहेत.
राज्यातील अधिक रुग्ण संख्यांचा प्रमाण असलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये लेवल 3 चे नियम कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, बीड, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात स्थानिक प्रशासन यावर ती निर्णय घेणार आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Thackeray Fadnavis Special Report :ठाकरेंना 1999 साली मुख्यमंत्री व्हायचं होतं? फडणवीसांचा आरोप काय?
Ajit Pawar Dhamki Special Report : बघतोच.. जिरवतो...अजित पवार यांच्याकडून धमकीची भाषा?
Navneet Rana vs Asaduddin Owaisi:राणा-ओवेसी वादाला उकळी;15 सेकेंदामुळे राणांवर गुन्हा Special Report
Nashik Lok Sabha :नाशिकमध्ये Chhagan Bhujbal Shantigiri Maharaj यांची शांतीत क्रांती Special Report
Narendra Dabholkar Case : 1 खटला,10 वर्षे,2 दोषी,3 निर्दोष;निकाल लागला, न्याय मिळाला? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
आयपीएल
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement