Kagal Alliance : जुने वैरी, नवी यारी! घाटगे विरुद्ध मुश्रीफ संघर्षाचा इतिहास Special Report
Kagal Alliance : जुने वैरी, नवी यारी! घाटगे विरुद्ध मुश्रीफ संघर्षाचा इतिहास Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
कागलच नाव घेतलं की आधी मंडलिक विरुद्ध घाटगे संघर्ष डोळ्यासमोर उभा राहतो. आणि त्यानंतरच्या काळात मुशरिप विरुद्ध घाटगे संघर्ष महाराष्ट्राने पाहिलाय. गेली अनेक दशक सुरू असलेल्या या सामन्यात समर्जित सिंह घाडगेंची एंट्री झाली आणि मुशरिफांसमोर खऱ्या अर्थाने आव्हान उभ राहिलं. या दोघांची लढाई अक्षरशः वैयक्तिक पातळीवर पोहोचली. गेली पाच ते सात वर्ष भाजपाच पाठबळ मिळाल्यामुळे समर्जित सिंह घाडगेंनी मुशरिफान विरोधात रान उठवलं. 40 कोट रुपये खाऊन तुम्ही बिळात का नपला तुमची भाषा मी बिळातून बाहेर आलो आता तुम्ही कुठल्या बिळात गेलाय सांगा मला सांगा त्या बिळातून बाहेर पडायला काय करू सांगा तुम्हाला कुठे गेलं तुमचं वाघाच काळीज का? आता तेच हसन मुशरीफ आणि समरजीत सिंह घाडगे हे एकत्र आले आहेत. कागलला राजकारणाचे विद्यापीठ का म्हटलं जातं याचा प्रत्यय अनेकांना आला असेल पण कागल मध्ये हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही. कागलच्या राजकारणातील या आधीच्या पिढीमध्ये देखील असा संघर्ष आणि समजोता देखील पाहायला मिळालाय. मंत्री यासाठी या नगरपालिकेंमध्ये चांगला कारभार होण्यासाठी आणि कागल मुरगुड या परिसराच्या लोकांच्या विकासासाठी आम्ही सगळे एकत्र आलो. कागलकरांनी असं चित्र बरोबर 23 वर्षांपूर्वी पाहिलं होतं. दिवंगत सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांच्यामध्ये प्रचंड राजकीय शत्रुत्व होतं. मात्र एका शाळेच्या इमारतीच्या उद्घाटनाला सदाशिवराव मंडलिक, विक्रम सिंह घाटगे, संजय बाबा घाटगे, हसन मुशरीफ हे सगळे नेते आहेत ते एकाच व्यासपीठावरती आणले होते आणि हे आणले होते ते पत्रकार अतुल जोशी यांनी या चारही नेत्यांना. आणले याची उत्सुकता इतकी होती की तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी अतुल जोशी यांना मुंबईला बोलवून घेतलं होतं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री त्यावेळी होते. त्यांनी मला एसपीच्या गरीबी बोलवून घेतलं मुंबईला आणि तुम्ही मंडलिक आणि घाडगेंना एकत्र आणलच कसं हे जोशीबा आम्हाला सांगा. अशा पद्धतीच अगदी मिश्किल माझ्याशी चर्चा त्यांनी जवळजवळ 15 मिनिट वर्षा बंगल्यावर केली आणि चहा पान दिल की तुम्ही केलेली गोष्टी अतिशय चांगली झाली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला हे कारणी. बाजूला करण्यासाठी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्त नवी राजकीय खेळ सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
All Shows


































