एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
Aurangabad : शेतकऱ्यांची वीज तोडली पण लाखोंची बिलं थकवणाऱ्या नेत्यांची का नाही? Special Report
एन रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना वीज वितरणाकडून कारवाईचा शॉक दिला जातोय. थकीत वीज बील न भरलेल्या शेतकऱ्यांची वीज कट केली जातेय. ही कारवाई टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी किमान चालू थकीत बिल भरणं अपेक्षित असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय.. तर दुसरीकडे मात्र मराठवाड्यातील अनेक राजकीय नेत्यांवर लाखो रुपयांची थकबाकी असतानाही कारवाई केली जात नाहीये. वीज बिल न भरणारे व्हीआयपी कोण आहेत पाहूया या रिपोर्टमधून.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Ajit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial Report
Mahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report
Iran Attacks Israel Special Report : इराण आणि इस्रायल युद्धाचे आर्थिक क्षेत्रावर कोणता परिणाम?
Varanasi Sai Baba : साईंसाठी महाराष्ट्र एकवटला; साईंच्या मूर्तींबद्दल कोणता आक्षेप? Special Report
Mahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
मुंबई
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion