एक्स्प्लोर
12 जुलै 1961ची ती न भुलणारी सकाळ... पानशेत धरण फुटल्यावर पुण्यात काय झालं होतं? स्पेशल रिपोर्ट
पुणे जिल्ह्यातील पानशेत धरण फुटून झालेल्या दुर्घटनेला आज 12 जुलैला साठ वर्षं पूर्ण होतायत . पुण्याच्या भौगोलिक विस्ताराला आणि सांस्कृतिक बदलांना जी घटना कारणीभूत ठरली त्या घटनेच्या स्मृती तीन पिढ्यानंतर देखील ताज्या आहेत. दुसरीकडे पानशेत धरणामुळं विस्थापित व्हाव्या लागलेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न साठ वर्षांनंतर देखील कायम आहेत. पानशेतच्या धरण फुटीने पुण्यावर नक्क्की काय परिणाम झाला, पाहुयात या विशेष रिपोर्टमधून
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Uttar Pradesh Bijnor च्या मंदिरात कुत्र्याची अखंड प्रदक्षिणा,भटका श्वान की दैवी संकेत?Special Report

Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report

Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे

Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



























