एक्स्प्लोर
12 जुलै 1961ची ती न भुलणारी सकाळ... पानशेत धरण फुटल्यावर पुण्यात काय झालं होतं? स्पेशल रिपोर्ट
पुणे जिल्ह्यातील पानशेत धरण फुटून झालेल्या दुर्घटनेला आज 12 जुलैला साठ वर्षं पूर्ण होतायत . पुण्याच्या भौगोलिक विस्ताराला आणि सांस्कृतिक बदलांना जी घटना कारणीभूत ठरली त्या घटनेच्या स्मृती तीन पिढ्यानंतर देखील ताज्या आहेत. दुसरीकडे पानशेत धरणामुळं विस्थापित व्हाव्या लागलेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न साठ वर्षांनंतर देखील कायम आहेत. पानशेतच्या धरण फुटीने पुण्यावर नक्क्की काय परिणाम झाला, पाहुयात या विशेष रिपोर्टमधून
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report

Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report

CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion

























