एक्स्प्लोर

AI vs Human : AI समाजाच्या उपयोगापेक्षा जास्त घातक ठरतंय का? टेक क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केली चिंता

आर्टिफिशियल इंटिलिजेन्सचा धोका लक्षात घेऊन Center for AI Safety ने काही टेक लिडर्सचे स्टेटमेंट्स घेऊन हस्ताक्षर करून घेतले आहेत.

AI vs Human : साधारण गेल्या सात ते आठ महिन्यापासून आर्टिफिशियल इंटिलिजेन्सवर (AI) नवनवीन बातम्या समोर येत आहेत. एआयची ज्या कामासाठी निर्मिती झाली होती त्याउलट समस्या निर्माण होत आहेत. एआयमुळे मानवी जीवन सुखकर व्हावं आणि  त्याचा फायदा व्हावा, यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली होती. परंतु आता एआयपासून निर्माण होणाऱ्या समस्या समोर येत आहेत. ओपन एआयच्या ChatGpt सारख्या टूलचा चुकीच्या कामासाठी वापर केला जात आहे. त्यामुळे त्याचे धोकादायक परिणाम दिसून येत आहेत. ही धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन जगभरातील प्रमुख टेक लिडर्सकडून आर्टिफिशियल इंटिलिजेन्समुळे निर्माण होणाऱ्या भयंकर परिणामाबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. OpenAI कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमॅन मायक्रोसॉफ्ट सीटीओ केविन स्कॉट यांच्यासह इतर तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी एआय बाबत सावध करताना सांगितले की, आर्टिफिशियल इंटिलिजेन्स समाजासाठी जितके धोकादायक ठरू शकते. हे मानवतेसाठीही तितकेच घातक ठरू शकते. 

एआयमुळे निर्माण होणाऱ्या संकटाचा कसं तोंड द्याल?  

Center for AI Safety या एजेन्सीने एक निवेदन जाहीर केले असून ज्यामध्ये अनेक शिक्षणतज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांनी हस्ताक्षर केले आहेत. या निवेदनात आर्टिफिशियल इंटिलिजेन्सच्या नियमनसाठी प्राधान्यक्रम ठरवणे आणि मानवतेचा विचार करून त्याच्यातील संभाव्य धोके दूर करण्यावर भर दिला आहे. या निवेदनात एआयमुळे लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, असा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय सार्वजनिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच चुकीची माहिती पसरवली जाऊ शकते. पुढे या निवेदना सांगण्यात आले की, आपली जागतिक प्राथमिकता संसर्गजन्य रोग आणि आण्विक युद्धासह इतर सामाजिक समस्या आणि एआयमुळे निर्माण होणारे धोके कमी करण्यासाठी असायला हवी.  

जेफ्री हिंटन यांनी गुगलची नोकरी का सोडली?

अलीकडेच टेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्त्व जेफ्री हिंटन यांनी एआयमुळे मानवतेसमोर मोठा धोका असल्याचं सांगत गुगलची नोकरी सोडली होती. अशातच आता टेक क्षेत्रातील इतर दिग्गज लोकांनीही एआयचा धोका ओळखून त्याच नियमन करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे एआयमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत एआयवर काम करणाऱ्या लोकांत सामूहिक जाणीव निर्माण होत आहे. ही सकारात्मक गोष्ट आहे.

इतर बातम्या वाचा :

Artificial Intelligence : ChatGPT चे CEO Sam Altman यांच्याकडून कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याची चिंता व्यक्त, सरकारने हस्तक्षेप करण्याचं आवाहन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve :संजय राऊतांचा ब्रेक, दानवेंकडे माईक; राऊतांऐवजी सरकारवर दानवे कडाडणार Special Report
Nawab Malik : मलिक 'कॅप्टन' महायुतीत टशन; राष्ट्रवादीचे लाडके, भाजपचे दोडके Special Report
Sangli Shaurya Death : मारकुट्या शिक्षिका, शौर्यची शोकांतिका Special Report
Chikhaldara Nagarparishad : बिनविरोध मामेभाऊ, निशाण्यावर देवाभाऊ Special Report
Shahaji Bapu:निराशेचे 'डोंगर', आरोपांची 'झाडी', शहाजी बापूंचा मुख्यमंत्र्यांवर संताप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
Embed widget