एक्स्प्लोर

BCCI: रोहित, विराटसह राहुल द्रविड यांची विचारपूस होणार; इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर बीसीसीआय नाराज

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील सेमीफायनलचा सामना गमावून भारतीय संघानं (Team India) कोट्यवधी चाहत्यांना नाराज केलं.

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील सेमीफायनलचा सामना गमावून भारतीय संघानं (Team India) कोट्यवधी चाहत्यांना नाराज केलं. अॅडिलेड येथे खेळेल्या गेलेल्या या सामन्यात भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेय बीसीसीआयनं नाराजी व्यक्त केलीय. इनसाइड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय लवकरच आढावा बैठक घेणार आहे. या बैठकीला प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली सामोरे जाणार आहेत.या बैठकीत बोर्डाचे सचिव जय शहा संघाच्या खराब कामगिरीचा आढावा घेणार आहेत.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलंय की, “आम्ही एक बैठक घेणार आहोत. सेमीफायनलच्या पराभवातून आम्ही अद्याप सावरलेलो नाही. संघात बदल हवा आहे. या पुनरावलोकनात संघाचं ऐकून घेणं महत्वाचं आहे.संघाचं म्हणणे ऐकल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. यासाठी संघाचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडून माहिती घेऊन भविष्यातील टी-20 संघ तयार केला जाईल.

संघ निवडीमुळं बीसीसीआय नाराज
या स्पर्धेनंतर बीसीसीआय निवड समितीवर नाराज असल्याचं दिसून आलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय निवड समितीवर नाराज असल्याचे सांगण्यात आलंय. या बैठकीत निवड समितीच्या कामगिरीचाही आढावा घेतला जाणार आहे. सध्या चेतन शर्मा हे वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष असून त्यांना या पदावरून हटवले जाण्याची शक्यता आहे. मात्र, चेतन शर्मा या बैठकीला उपस्थित राहणार की नाही? याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. 

खराब कामगिरी रोखण्यासाठी आवश्यक निर्णय
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही कोणा एका खेळाडूचा विचार करत नाही, आम्ही संपूर्ण संघाचा विचार करत आहोत. खेळाडू स्वतः निर्णय घेऊ शकतात. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यासह इतर नॉक आऊट सामन्यातील खराब कामगिरी रोखण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील.

पुन्हा भारताचं दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं
इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचं दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलंय. टी-20 सेमीफानयलच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरआणि अॅलेक्स हेल्सनं वादळी खेळी भारतासाठी फायनलचे दरवाजे बंद केले. जोस बटलर (नाबाद 80 धावा) आणि अॅलेक्स हेल्सनं (नाबाद 86 धावा) वादळी अर्धशतकीय खेळी करत भारताला 10 विकेट्सनं पराभूत केलं. भारतानं अखेरचं 2014 मध्ये टी-20 विश्वचषकातील अंतिम सामना खेळला, जिथे त्यांना श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. 

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jaykumar Gore : अकलूजकरांनी सर्व संस्था मोडून खाल्ल्या, ज्या आहेत त्या केवळ देवाभाऊंमुळेच; जयकुमार गोरे यांनी वाचला बंद पडलेल्या संस्थांचा पाढा
अकलूजकरांनी सर्व संस्था मोडून खाल्ल्या, ज्या आहेत त्या केवळ देवाभाऊंमुळेच; जयकुमार गोरे यांनी वाचला बंद पडलेल्या संस्थांचा पाढा
Team India : शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
Maharashtra Live blog: महेंद्र दळवींच्या बालबुद्धीची मला कीव येते, अनिकेत तटकरेंचा आमदार दळवींवर हल्लाबोल
Maharashtra Live blog: महेंद्र दळवींच्या बालबुद्धीची मला कीव येते, अनिकेत तटकरेंचा आमदार दळवींवर हल्लाबोल
Sanju Samson : आयपीएलमध्ये राजस्थानला बाय बाय केलं, आता संजू सॅमसनवर नवी जबाबदारी, 'या' संघाचं नेतृत्व करणार
आयपीएलमध्ये राजस्थानची साथ सोडणाऱ्या संजू सॅमसनवर नवी जबाबदारी, 'या' संघाचं नेतृत्व करणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Stree Mukti Sanghatana Majha Katta : स्त्री मुक्ती संघटनेच्या रणरागिणी 'माझा कट्टा'वर
Naxal Gadchiroli : आत्मसमर्पण केलेल्या नक्षल दांपत्याच्या घरी नवा पाहुणा Special Report
Smriti Mandhana Marriage : स्मृती -पलाशच्या लग्नाची सांगलीत लगबग Special Report
Pune Police : पुणे पोलिसांचा इंगा, मध्यप्रदेशात डंका Special Report
Delhi Blast : जिहादी डॉक्टरांच्या टोळीचं भयंकर कारस्थान Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaykumar Gore : अकलूजकरांनी सर्व संस्था मोडून खाल्ल्या, ज्या आहेत त्या केवळ देवाभाऊंमुळेच; जयकुमार गोरे यांनी वाचला बंद पडलेल्या संस्थांचा पाढा
अकलूजकरांनी सर्व संस्था मोडून खाल्ल्या, ज्या आहेत त्या केवळ देवाभाऊंमुळेच; जयकुमार गोरे यांनी वाचला बंद पडलेल्या संस्थांचा पाढा
Team India : शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
Maharashtra Live blog: महेंद्र दळवींच्या बालबुद्धीची मला कीव येते, अनिकेत तटकरेंचा आमदार दळवींवर हल्लाबोल
Maharashtra Live blog: महेंद्र दळवींच्या बालबुद्धीची मला कीव येते, अनिकेत तटकरेंचा आमदार दळवींवर हल्लाबोल
Sanju Samson : आयपीएलमध्ये राजस्थानला बाय बाय केलं, आता संजू सॅमसनवर नवी जबाबदारी, 'या' संघाचं नेतृत्व करणार
आयपीएलमध्ये राजस्थानची साथ सोडणाऱ्या संजू सॅमसनवर नवी जबाबदारी, 'या' संघाचं नेतृत्व करणार
Gold Rate :  सोनं एका महिन्यात 8000 रुपयांनी स्वस्त, खरेदीसाठी योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ म्हणतात...
सोनं एका महिन्यात 8000 रुपयांनी स्वस्त, खरेदीसाठी योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ म्हणतात...
Eknath Shinde & Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे फडणवीसांपासून दोन खुर्च्यांचं अंतर ठेवून बसले, नाराजीच्या चर्चांना उधाण; अखेर मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण
एकनाथ शिंदे फडणवीसांपासून दोन खुर्च्यांचं अंतर ठेवून बसले, नाराजीच्या चर्चांना उधाण; अखेर मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण
Loan : चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार
Embed widget