एक्स्प्लोर

दमदार शतकाने गौतम गंभीर टीम इंडियाच्या उंबरठ्यावर

रणजी ट्रॉफीतील सेमीफायनलमध्ये त्याने पश्चिम बंगालविरुद्ध खेळताना शानदार 127 धावांची खेळी करत जुना सूर गवसला असल्याचे संकेत दिले.

पुणे : टीम इंडियासाठी खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सलामीवीर गौतम गंभीरला पुन्हा एकदा सूर गवसला आहे. पुण्यात खेळवण्यात आलेल्या रणजी ट्रॉफीतील सेमीफायनलमध्ये त्याने पश्चिम बंगालविरुद्ध खेळताना शानदार 127 धावांची खेळी करत जुना सूर गवसला असल्याचे संकेत दिले. नवदीप सैनी आणि कुलवंत खेजरोलियाच्या भेदक गोलंदाजीमुळे दिल्लीने बंगालचा दुसरा डाव अवघ्या 86 धावांत गुंडाळत रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. दिल्लीने तिसऱ्याच दिवशी बंगालचा एक डाव आणि 26 धावांनी पराभव केला. गंभीरने 216 चेंडूंचा सामना करताना 21 चौकार ठोकत शतक पूर्ण केलं. या मोसमात त्याने पुन्हा एकदा जुन्या शैलीत फलंदाजी केली. मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यातही त्याने 95 धावांची खेळी केली होती. शिवाय गेल्या महिन्यात कर्नाटकविरुद्ध 144 आणि त्यापूर्वीच्या सामन्यात 86 धावांची खेळी केली होती. गौतम गंभीर हा अशी क्षमता असणारा फलंदाज आहे, जो कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सिद्ध करु शकतो. त्यामुळे येत्या काळात टीम इंडियात त्याचं पुनरागमन होईल, या अपेक्षा वाढल्या आहेत. आगामी काळात टीम इंडिया अनेक परदेशी दौऱ्यांवर जाणार आहे. त्यामुळे गंभीरचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला तिसऱ्या क्रमांकाचा सलामीवीर फलंदाज म्हणून संधी दिली जाऊ शकते. परदेश दौऱ्यांवर गंभीरने नेहमीच दमदार प्रदर्शन केलं आहे. गंभीरला टीम इंडियासाठी खेळण्याची अखेरची संधी 2016 मध्ये मिळाली होती, ज्यामध्ये त्याने एक अर्धशतक ठोकलं होतं. 2014 नंतर त्याला फारशी खेळण्याची संधी मिळालेली नाही. केवळ तीन कसोटी सामन्यातच त्याने टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. अखरेचा वन डे सामना त्याने 2013 साली खेळला होता. एक वेळ अशी होती, जेव्हा गंभीर भारताच्या सर्वात यशस्वी सलामीवीर फलंदाजांपैकी एक मानला जायचा. त्याने 2004 साली पहिल्यांदा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर 2012 पर्यंत सलग त्याने कसोटी, वन डे आणि टी-20 हा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. गंभीरने आतापर्यंत 58 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे, ज्यामध्ये त्याच्या खात्यात 4 हजार 154 धावांचा समावेश आहे. यात 9 शतकं आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. वन डेतही त्याने 40 च्या सरासरीने पाच हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे दोन वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो यशस्वी खेळाडू आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sri Lanka Cricket IPL 2026 : पास नाही, तर IPL नाही...; श्रीलंकेचा धडाकेबाज निर्णय, फिटनेस टेस्ट फेल तर जगातील सर्वात श्रीमंत लीगमधून OUT
पास नाही, तर IPL नाही...; श्रीलंकेचा धडाकेबाज निर्णय, फिटनेस टेस्ट फेल तर जगातील सर्वात श्रीमंत लीगमधून OUT
IPL 2026 : नक्की चाललंय काय? एकामागून एक ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सोडली IPL ची साथ अन् CSK टेन्शनमध्ये... 'तो' मोठा खेळाडूही आता बाहेर
नक्की चाललंय काय? एकामागून एक ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सोडली IPL ची साथ अन् CSK टेन्शनमध्ये... 'तो' मोठा खेळाडूही आता बाहेर
IPL 2026 : आला अन् पहिल्याच चेंडूवर ठोकला गगनचुंबी षटकार, जैस्वालने जडेजाला धु धु धूतला, व्हिडिओ तुफान व्हायरल
आला अन् पहिल्याच चेंडूवर ठोकला गगनचुंबी षटकार, जैस्वालने जडेजाला धु धु धूतला, व्हिडिओ तुफान व्हायरल
IND vs IRE Series 2026 : क्रिकेट चाहत्यांसाठी डबल धमाका! टीम इंडियाच्या नव्या मालिकेची घोषणा; कधी अन् कोणासोबत सामने?
क्रिकेट चाहत्यांसाठी डबल धमाका! IPLनंतर टीम इंडियाच्या नव्या मालिकेची घोषणा; कधी अन् कोणासोबत सामने?

व्हिडीओ

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
Satara : साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
Rupali Chakankar : अरविंद शिंदे म्हणतात, रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, गरज पडल्यास काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करु, यावर अतुल लोंढे म्हणाले...
रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची भूमिका; अतुल लोंढे म्हणतात ती शिंदेंची वैयक्तिक भूमिका
Mahesh Shinde : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
Shambhuraj Desai : सुरुवात भाजपनं केलीय, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शेवट करु, शंभूराज देसाईंचा जिल्हा परिषदेतील घडामोडींनंतर थेट इशारा
कामेश कांबळेंना शिवेंद्रराजे भोसले यांनी दम दिला, जिल्हा परिषदेत काय घडलं? शंभूराज देसाईंनी सगळं सांगितलं
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेत भाजप सत्तेत, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी उचललं तर शंभूराज देसाईंना दुखापत, साताऱ्यात कोण कोण फुटलं?  
सातारा जिल्हा परिषदेत हाय व्होल्टेज ड्रामा, भाजपची सत्ता तर राष्ट्रवादीच्या दोघांना पोलिसांनी उचललं, देसाईंना दुखापत, कोण फुटलं?
Embed widget