एक्स्प्लोर

Gautam Gambhir : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विकेटकीपिंग कोण करणार? गौतम गंभीरच्या वक्तव्यामुळे ऋषभ पंतची उडाली झोप; कोच नक्की काय म्हणाला....

Gautam Gambhir on Rishabh Pant And Kl Rahul : एकतर्फी झालेल्या तिसऱ्या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा 142 धावांनी धुव्वा उडवला.

Champions Trophy 2025 Team India Wicketkeeper : एकतर्फी झालेल्या तिसऱ्या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा 142 धावांनी धुव्वा उडवला. या शानदार विजयासह भारताने इंग्लंडला 'क्लीन स्वीप' देताना तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. या मालिकेद्वारे भारतीय संघाची प्लेइंग-11 देखील काही प्रमाणात स्पष्ट झाली आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये केएल राहुलला (Kl Rahul) यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी मिळाली, तर ऋषभ पंतला (Rishabh Pant) बाहेर बसावे लागले. 

अशा परिस्थितीत, आगामी स्पर्धेसाठी केएल राहुल हा कर्णधार आणि प्रशिक्षकाची पहिली पसंती असेल असे मानले जाते. गुरुवारी झालेल्या शेवटच्या सामन्यानंतर, जेव्हा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला (Gautam Gambhir) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यातील त्यांच्या पसंतीच्या यष्टीरक्षकाबद्दल विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की, राहुल हा संघाचा पहिला पसंतीचा यष्टीरक्षक असेल आणि आक्रमक फलंदाज ऋषभ पंतचा अंतिम अकरा खेळाडूंमध्ये पर्याय म्हणून लगेच विचार केला जाणार नाही.

पंतला मिळाली नाही संधी....

इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेल्या खेळाडूंमध्ये पंत हा एकमेव खेळाडू होता, ज्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. पहिल्या दोन सामन्यांमध्ये राहुलला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते, परंतु त्यात तो काही खास करू शकला नाही. तिसऱ्या सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि त्याने 29 चेंडूत 40 धावांचे उपयुक्त योगदान दिले. भारताने हा सामना 142 धावांनी जिंकला.

सामन्यानंतर गंभीर म्हणाला, राहुल सध्या आमचा नंबर वन यष्टीरक्षक आहे आणि मी आत्ता एवढेच सांगू शकतो. ऋषभ पंतला संधी मिळेल पण सध्या राहुल चांगली कामगिरी करत आहे आणि आम्ही दोन यष्टीरक्षक फलंदाजांसह खेळू शकत नाही.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये अक्षर पटेलला नंबर वनवर पाठवण्याच्या निर्णयावर गंभीर काय म्हणाला?

पहिल्या दोन सामन्यांमध्ये अक्षर पटेलला राहुलऐवजी मैदानात उतरवण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना गंभीर म्हणाला की, पाचव्या क्रमांकावर चांगली कामगिरी करणाऱ्या राहुलपेक्षा संघाचे हित जास्त महत्त्वाचे आहे. तो म्हणाला, आपण सरासरी आणि आकडेवारी पाहत नाही. कोणता खेळाडू चांगली कामगिरी करू शकतो हे पाहत होतो.

हे ही वाचा -

Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Embed widget