एक्स्प्लोर

VIDEO : ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या, IND vs AUS सामन्यावर मुसळधार पावसाचे सावट! 

T20 World Cup 2024 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सुपर 8 सामन्यावर पावसाचे सावट आले आहे. सामना रद्द झाला तर ऑस्ट्रेलियाला मोठा फटका बसू शकतो.  

T20 World Cup 2024 : टी20 विश्वचषक आता रोमांचक स्थितीमध्ये पोहचलाय. ग्रुप अ मध्ये ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि भारतीय संघाला उपांत्य फेरीत पोहचण्याची संधी आहे. यामध्ये टीम इंडिया वरचढ असल्याचं दिसतेय. पण दुसरीकडे अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये जोरदार टक्कर सुरु आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सोमवारी सामना रंगणार आहे, तर मंगळवारी अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे. ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीचं तिकिट मिळवायचं असल्याच भारताविरोधात विजय अनिवार्य आहे, पण या सामन्यावर पावसाचे सावट आले आहे, त्यामुळे मिचेल मार्शच्या संघावर विश्वचषकाबाहेर जाण्याचं संकट ओढावलं आहे. 

ग्रुप ए मध्ये  24 जून रोजी होणारा भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना महत्वाचा ठरणार आहे. दोन्ही सामने जिंकून भारत सध्या 4 गुणांसह गुणतालिकेत अव्वल आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग खडतर झाला आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाला पराभूत करणे महत्त्वाचे आहे. पण आता भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात पावसाची शक्यता असल्याच्या समोर आलेय. हा सामना रद्द झाल्यास सर्वात जास्त फायदा अफगाणिस्तानला होऊ शकतो. 

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचे सावट - 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सुपर-8 सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. येथील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सेंट लुसियामध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. विजांच्या कडकटासासह मुसळधार पाऊस होत असल्याचे दिसतेय.  हवामान खूपच खराब असल्याचे दिसत आहे. 

पुढील आठवडाभर  सेंट लुसियामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सोमवारी सामना होणार आहे. स्थानिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारी सकाळी हलका पाऊस पडू शकतो. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आकाश निरभ्र राहील. पाऊस पडल्यास भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातील षटकांची संख्या कमी होऊ शकते. जर अति पाऊस पडला तर सामना रद्द होऊ शकतो.

भारत ऑस्ट्रेलिया सामना रद्द झाला तर फायदा कुणाला ?

सुपर 8 मध्ये भारताच्या नावावर सध्या 4 गुण आहेत. अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा पराभव करत टीम इंडिया सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचे सध्या प्रत्येकी दोन गुण आहेत. जर भारत-ऑस्ट्रेलिया सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल, ज्यामुळे भारताचे 5 गुण आणि ऑस्ट्रेलियाचे 3 गुण होतील. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर जाण्याचं संकट ओढावल. बांगलादेशविरोधात अफगाणिस्तानने विजय मिळवला तर ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर जाऊ शकतो.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाळवंटी,चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला! आषाढीसाठी प्रशासन सज्ज , वारकऱ्यांसाठी  65 एकर जागा आरक्षित
वाळवंटी,चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला! आषाढीसाठी प्रशासन सज्ज , वारकऱ्यांसाठी 65 एकर जागा आरक्षित
Rautu Ka Raaz Review:  सस्पेंसमध्ये खिळवून ठेवणारा नवाजुद्दीनचा 'रौतू का राज'
सस्पेंसमध्ये खिळवून ठेवणारा नवाजुद्दीनचा 'रौतू का राज'
एक अकेला मोदी सब पे भारी! विधानभवनाबाहेर सत्ताधाऱ्यांकडून इंडिया आघाडीविरोधात बॅनरबाजी, विरोधकांकडूनही चोख प्रत्युत्तर
एक अकेला मोदी सब पे भारी! विधानभवनाबाहेर सत्ताधाऱ्यांकडून इंडिया आघाडीविरोधात बॅनरबाजी, विरोधकांकडूनही चोख प्रत्युत्तर
MLC Election 2024: मोठी बातमी: उद्धव ठाकरे विधानपरिषद निवडणुकीत मोठा डाव टाकण्याच्या तयारीत, विनायक राऊतांना रिंगणात उतरवणार?
मोठी बातमी: उद्धव ठाकरे विधानपरिषद निवडणुकीत मोठा डाव टाकण्याच्या तयारीत, विनायक राऊतांना रिंगणात उतरवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 June 2024 : 10 AM:   ABP MajhaABP Majha Headlines :  11:00AM : 28 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBHEL Project Bhandara : भेल प्रकल्प सुरू करा, अन्यथा जमिनी परत द्या; ग्रामस्थांची मागणीMaharashtra Budget  : अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या योजनांची EXCLUSIVE माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाळवंटी,चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला! आषाढीसाठी प्रशासन सज्ज , वारकऱ्यांसाठी  65 एकर जागा आरक्षित
वाळवंटी,चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला! आषाढीसाठी प्रशासन सज्ज , वारकऱ्यांसाठी 65 एकर जागा आरक्षित
Rautu Ka Raaz Review:  सस्पेंसमध्ये खिळवून ठेवणारा नवाजुद्दीनचा 'रौतू का राज'
सस्पेंसमध्ये खिळवून ठेवणारा नवाजुद्दीनचा 'रौतू का राज'
एक अकेला मोदी सब पे भारी! विधानभवनाबाहेर सत्ताधाऱ्यांकडून इंडिया आघाडीविरोधात बॅनरबाजी, विरोधकांकडूनही चोख प्रत्युत्तर
एक अकेला मोदी सब पे भारी! विधानभवनाबाहेर सत्ताधाऱ्यांकडून इंडिया आघाडीविरोधात बॅनरबाजी, विरोधकांकडूनही चोख प्रत्युत्तर
MLC Election 2024: मोठी बातमी: उद्धव ठाकरे विधानपरिषद निवडणुकीत मोठा डाव टाकण्याच्या तयारीत, विनायक राऊतांना रिंगणात उतरवणार?
मोठी बातमी: उद्धव ठाकरे विधानपरिषद निवडणुकीत मोठा डाव टाकण्याच्या तयारीत, विनायक राऊतांना रिंगणात उतरवणार?
Narayan Rane: कोकणचो खासदार नारायण राणे नितीन गडकरींका भेटूक गेलो, गणपती पाटावर बसण्याआधी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करण्याची मागणी
कोकणचो खासदार नारायण राणे नितीन गडकरींका भेटूक गेलो, गणपती पाटावर बसण्याआधी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करण्याची मागणी
एकेकाळी रद्दी विकून चालवलं घर, आज लाखोंमध्ये मानधन घेते ही चिमुरडी,  कोट्यवधीमध्ये आहे संपत्ती
एकेकाळी रद्दी विकून चालवलं घर, आज लाखोंमध्ये मानधन घेते ही चिमुरडी, कोट्यवधीमध्ये आहे संपत्ती
Karnataka Accident : कर्नाटकात पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मिनी बसची धडक; 13 जणांचा अंत
कर्नाटकात पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मिनी बसची धडक; 13 जणांचा अंत
Maharashtra Farmers: महाराष्ट्रात 4 महिन्यांत 838 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत गंभीर वास्तवाकडे सरकारचे दुर्लक्ष
महाराष्ट्रात 4 महिन्यांत 838 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत गंभीर वास्तवाकडे सरकारचे दुर्लक्ष
Embed widget