एक्स्प्लोर

Shubhman Gill : पावसामुळे पहिलं-वहिलं शतक अधुरं राहिलं, पण मालिकावीराचा मान मिळवला, शुभमनचं सर्वत्र कौतुक

India vs West Indies : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज मालिकेत भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल मालिकावीर ठरला आहे. त्याने तीन सामन्यात 205 धावा ठोकल्या.

Shubhman Gill in IND vs WI Series : भारतीय संघाने वेस्ट इंडीजला (India vs West Indies) त्यांच्याच भूमीत 3-0 च्या फरकाने मात दिली. यावेळी मालिकेतील तिन्ही सामन्यात भारताकडून दमदार खेळी करणाऱ्या शुभमन गिलला (Shubhman Gill) मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. गिलने तीन सामन्यात 205 धावा ठोकल्या असल्या तरी अखेरच्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे त्याचं पहिलं-वहिलं एकदिवसीय शतक पूर्ण झालं नाही. विशेष म्हणजे त्याने नाबाद 98 धावा केल्याने केवळ 2 धावांमुळे तो शतकापासून दूर राहिला. गिलचं शतक झालं नसलं तरी त्याचं कौतुक सर्वचजण करत आहेत.

भारत-वेस्ट इंडीज मालिकेतील तीन सामन्यात मिळून शुभमनने दोन अर्धशतकांच्या मदतीने तब्बल 205 रन केले. यावेळी पहिल्या सामन्यातही त्याने संघाला एक दमदार सुरुवात करुन दिली. ज्यामध्ये त्याने 53 चेंडूत 64 रन केले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. तो 49 चेंडूत 43 धावा केल्या. अखेरच्या सामन्यातही शुभमनने 98 चेंडूत नाबाद 98 धावा केल्या. या सर्व सामन्यात त्याने अनेक क्लासिक शॉट खेळले. दरम्यान 3 मॅचमध्ये 205 धावा केल्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय अनेकांनी ट्वीट करत त्याचं कौतुक केलं आहे.

शुभमन NOT OUT 98

भारत आणि वेस्ट इंडीजमधील अखेरच्या सामन्यात सुरुवातीपासून पावसाचा व्यत्यय येत होता. सामना बऱ्याचदा थांबवण्यातही आला आधी 40 ओव्हरचाा खेळ करण्यात आला, त्यानंतर भारताचा डाव 36 षटकांत थांबवून वेस्ट इंडीजला 35 षटकात 257 धावा करण्याचं टार्गेट दिलं. पण या साऱ्या व्यत्ययात भारताचा सलामीवीर शुभमन गिल अगदी संयमी खेळ दाखवत होता. त्याच्याच जोरावर भारत पावसाच्या व्यत्ययातही इतकी धावसंख्या उभा करु शकला. शुभमनने 98 चेंडूत नाबाद 98 रन केले. यावेळी त्याने 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्याने यावेळी 104 मीटर लांब असा एक षटकारही खेचला. 

हे देखील वाचा - 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
India Vs Australia : राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
Parbhani Band : 'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbhani Protest : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जParbhani Protest : परभणी जिल्हा बंदला हिंसक वळण; आंदोलकांनी पेटवले पाईपRahul Patil on Parbhani Protest :  परभणीतील आंदोलनाला हिंसक वळणYogesh Tilekar Mama : वैयक्तिक कारणातून सतिश वाघ यांचा जीव घेतला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
India Vs Australia : राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
Parbhani Band : 'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..'  परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..' परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
परभणीत आंदोलन पेटलं, हिंसक वळण; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
परभणीत आंदोलन पेटलं, हिंसक वळण; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
Shekhar Kumar Yadav : देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
आठवड्यातून 3 दिवस सुट्टी, 4 दिवस काम; सरकार रोमान्स करण्यासाठी देतंय सुट्टी
आठवड्यातून 3 दिवस सुट्टी, 4 दिवस काम; सरकार रोमान्स करण्यासाठी देतंय सुट्टी
Embed widget