एक्स्प्लोर

IND Vs SA 3rd T20I : मॅच वेळ पुन्हा बदलली! भारत-दक्षिण आफ्रिका तिसऱ्या सामना कधी सुरू होणार? जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची टी-20 मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे.

India vs South Africa 3rd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची टी-20 मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 61 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन करत भारताचा 3 विकेट राखून पराभव केला. आता तिसरा सामना 13 नोव्हेंबरला सेंच्युरियन मैदानावर होणार आहे. मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे, दोन्ही संघ टी-20 क्रिकेटमध्ये तज्ञ असलेल्या सुपरस्टार खेळाडूंनी भरलेले आहेत.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू झाला होता. मात्र तिसऱ्या टी-20 सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. हा सामना एका तासानंतर भारतीय वेळेनुसार 8:30 वाजता सुरू होईल आणि या सामन्याचा नाणेफेक रात्री 8 वाजता होईल. अशा परिस्थितीत हा सामना रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. यानंतर, दोन्ही संघांमधील चौथा टी-20 सामना 15 नोव्हेंबर रोजी होणार आहे, जो भारतीय वेळेनुसार सकाळी 8.30 वाजता खेळला जाईल.

सेंच्युरियन मैदानावर आतापर्यंत एकूण 16 टी-20 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 8 जिंकले आहेत. तर सातवेळा प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. संघाने 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 259 धावा केल्या होत्या.

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचे फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. 100 धावांचा टप्पा पण संघानी कसा तरी पार केला होता. त्यावेळी हार्दिक पांड्याने सर्वाधिक 39 धावांची खेळी खेळली होती. नंतर वरुण चक्रवर्तीने टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि त्याने आपल्या 4 षटकात 17 धावा देत 5 बळीही घेतले. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्यावेळी वेगवान गोलंदाज हा संघाचा कमकुवत दुवा असल्याचे सिद्ध झाले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान, जितेश शर्मा, विजयकुमार वैशाख, रमनदीप सिंग, यशोद सिंह, विजयकुमार वैशाख.

हे ही वाचा -

Champions Trophy : भारत नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफी नाही, भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्यानं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार

Champions Trophy 2025: पाकिस्तान बीसीसीआयशी संबंध तोडणार; लवकरच मोठे पाऊल उचलणार, ICC ला परवडणार?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget