एक्स्प्लोर

Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामना आज रद्द झाला तर टीम इंडिया फायनलमध्ये कशी पोहचणार?

IND vs PAK Asia Cup 2023 LIVE: रविवारी कोलंबोत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना थांबवावा लागला.

Asia Cup Points Table & Equation : रविवारी कोलंबोत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना थांबवावा लागला. सुपर 4 मधील महत्वाच्या सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे चाहत्यांच्या रंगाचा बेरंग झाला. पण आज भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उर्वरित सामना होणार आहे. सध्या कोलंबोतील हवामान स्वच्छ आहे. पण आजही संध्याकाळी कोलंबोत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सामना रद्द झाला तर टीम इंडिया फायनलमध्ये कशी पोहचणार? याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

भारत - पाकिस्तान सामना रद्द झाला तर...

सुपर 4 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला तर दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक गुण दिला जाईल. पाकिस्तान संघाने सुपर 4 मधील पहिला सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता. त्यामुळे पाकिस्तान संघाकडे तीन गुण होतील. तर भारताचा हा पहिलाच सामना असल्यामुळे फक्त एक गुण असेल. असे असताना भारतीय संघ फायनलमध्ये कसा पोहचणार? याबाबत जाणून घेऊयात.. 

आजही सामना झालाच नाही तर टीम इंडिया फायनलमध्ये कशी पोहचणार..? पाहा संपूर्ण समीकरण 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवारीही कोलंबोमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  जर आज सामना रद्द झाला तर भारताच्या आशिया चषक फायनलमध्ये पोहचण्यासाठी अडचणीत वाढ होऊ शकते. पाकिस्तानविरोधात भारताने दमदार सुरुवात केली आहे. आजचा सामना भारत जिंकण्याची शक्यता आहे. पण पावसाने खोळंबा केल्यास भारताला फक्त एक गुणांवर समाधान मानावे लागेल. भारतीय संघाला सुपर 4 मध्ये श्रीलंका आणि बांगलादेश संघाविरोधात भिडायचे आहे. या दोन्ही संघाचा पराभव केल्यास भारतीय संघ फायनलमध्ये पोहचू शकतो. अन्यथा आशिया चषक फायनलमध्ये पोहचण्यासाठी टीम इंडियाला इतर संघाच्या कामगिरीवर राहवे लागले. 
 
एका सामन्यात पराभव झाल्यास... 
 
पाकिस्तान वगळता भारतीय संघाला श्रीलंका आणि बांगलादेश संघाविरोधात भिडायचे आहे. या दोन्ही सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवावाच लागणार आहे. पण जर दोन्हीपैकी एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला तर इतर संघाच्या कामगिरीवर भारताला अवलंबून राहावे लागेल. पाकिस्तान संघाने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता. त्याशिवाय श्रीलंका संघानेही बांगलादेशला नमलेय. पाकिस्तान आणि श्रीलंका संघाकडे प्रत्येकी दोन दोन गुण झाले आहेत. पाकिस्तान आणि श्रीलंका सामन्यावर भारताला अवलंबून राहावे लागेल. कारण, या दोन्हीमधील विजेता संघ फायनलमध्ये प्रवेश करणार... हे आता जवळपास निश्चित झालेय. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
Embed widget