एक्स्प्लोर

ENG vs IND: पहिल्या डावात 400+ धावा म्हणजे विजय निश्चित, एजबॅस्टन मैदानावरील आतापर्यंतच्या आकडेवारीवर एक नजर

ENG vs IND: भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर क्रिकेट सामना खेळवला जात आहे.

ENG vs IND: भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर क्रिकेट सामना खेळवला जात आहे. ऋषभ पंत, रवींद्र जडेजाचं शतक आणि बुमराची फलंदाजी या बळावर भारतानं पहिल्या डावात 416 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर इंग्लंडची दुसऱ्या दिवसअखेर पाच विकेट्स गमावून 84 धावा केल्या. हा सामना भारताच्या बाजूनं झुकलेला दिसत आहे. महत्वाचं म्हणजे, या मैदानावर पहिल्या डावात 400 हून अधिक धावा करणारा संघ कधीच पराभूत झाला नाही.

दरम्यान, एजबॅस्टन येथे ज्या संघानं प्रथम फलंदाजी करत 400 हून अधिक धावा केल्या तो संघ कधीच पराभूत झालेला नाही. एजबॅस्टन येथे याआधी 16 वेळा पहिल्या डावात 400+ धावा केल्या गेल्या आहेत. पहिल्या डावात 400+ धावा करणाऱ्या संघांनी 8 सामने जिंकले आहेत. तर, 8 सामने अनिर्णित राहिले आहेत. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजूबत स्थितीत आहे. 

आतापर्यंतच्या विक्रमावर एक नजर

- जुलै 1979 मध्ये इंग्लंडनं पहिल्या डावात 633 धावा करून सामना जिंकला होता.

- जून 1971 मध्ये पाकिस्ताननं पहिल्या डावात 608 धावा केल्या होत्या. सामना अनिर्णीत ठरला.

- जुलै 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 594 धावा केल्या होत्या. सामना अनिर्णीत ठरला.

- जुलै 2004 मध्ये इंग्लंडनं पहिल्या डावात 566 धावा करून सामना जिंकला होता.

- जून 1962 मध्ये इंग्लंडनं पहिल्या डावात 544 धावा करून सामना जिंकला होता.

- ऑगस्ट 2017 मध्ये इंग्लंडनं पहिल्या डावात 514 धावा करून सामना जिंकला होता.

- जून 1998 मध्ये इंग्लंडनं पहिल्या डावात 462 धावा केल्या होत्या. सामना अनिर्णीत ठरला.

- जून 1992 मध्ये पाकिस्ताननं पहिल्या डावात 446 धावा केल्या होत्या. सामना अनिर्णीत ठरला.

- जुलै 1987 मध्ये पाकिस्ताननं पहिल्या डावात 439 धावा केल्या होत्या. सामना अनिर्णीत ठरला.

- जून 1984 मध्ये इंग्लंडनं पहिल्या डावात 438 धावा करून सामना जिंकला होता.

- जुलै 1990 मध्ये इंग्लंडनं पहिल्या डावात 435 धावा करून सामना जिंकला होता.

- मे 1965 मध्ये इंग्लंडने पहिल्या डावात 435 धावा करून सामना जिंकला होता.

- जून 2012 मध्ये वेस्ट इंडिजनं पहिल्या डावात 426 धावा केल्या होत्या. सामना अनिर्णित ठरला.

- जुलै 1989 मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 424 धावा केल्या होत्या. सामना अनिर्णित ठरला.

- जुलै 1968 मध्ये इंग्लंडने पहिल्या डावात 409 धावा केल्या होत्या. सामना अनिर्णित ठरला.

- ऑगस्ट 2005 मध्ये इंग्लंडने पहिल्या डावात 407 धावा करून सामना जिंकला होता.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget