एक्स्प्लोर

Eng vs Ind 3rd Test Day-5 : चुरशीच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव, जडेजाची मेहनत गेली पाण्यात, इंग्लंडचा 22 धावांनी विजय

Eng vs Ind 3rd Test News : एजबेस्टनवर मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया लॉर्ड्स जिंकण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे.

LIVE

Key Events
Eng vs Ind 3rd Test Day-5 Live Score KL Rahul Rishabh Pant India vs England Test Match at Lords Latest News Update Marathi Eng vs Ind 3rd Test Day-5 : चुरशीच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव, जडेजाची मेहनत गेली पाण्यात, इंग्लंडचा 22 धावांनी विजय
Eng vs Ind 3rd Test Day-5 Live
Source : ABP

Background

India vs England, 3rd Test, Day 5, Live Score : एजबेस्टनवर मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया लॉर्ड्स जिंकण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. लॉर्ड्स टेस्टचा पाचवा दिवस थरारक ठरणार आहे, कारण दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत झुंजणार हे नक्की.

भारत 58 धावांवर 4 बाद या स्थितीतून पाचव्या दिवशी पुढे खेळायला सुरुवात करणार आहे. इंग्लंडने भारतासमोर 193 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. लॉर्ड्सवर भारताने शेवटचा यशस्वी रनचेस 1986 साली केला होता, तेव्हा 136 धावांचं लक्ष्य होतं. यंदा लक्ष्य थोडंसं मोठं असलं, तरी भारताने विजय मिळवला तर ही लॉर्ड्सवर चौथ्या इनिंगमध्ये केलेली ऐवजी दुसरी ऐतिहासिक रेकॉर्ड जीत ठरेल.

या सामन्याची सुरुवात इंग्लंडच्या पहिल्या डावाने झाली होती, त्यांनी 387 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानेही तितक्याच, म्हणजे 387 धावा केल्या. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात ही केवळ नववी वेळ होती, जेव्हा दोन्ही संघांचे पहिल्या डावाचे स्कोअर बरोबरीत राहिले. भारतासाठी मात्र ही तिसरी वेळ होती, जेव्हा त्याचा पहिला डाव टाय झाला.

पहिल्या डावात आघाडी मिळवण्यात अपयशी ठरलेला इंग्लंड दुसऱ्या डावातही लवकर कोसळला. त्यांचा दुसरा डाव 192 धावांवर आटोपला. त्यामुळे भारतासमोर 193 धावांचं आव्हान उभं राहिलं आहे. सध्या ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. मात्र, जो संघ लॉर्ड्समध्ये विजय मिळवेल, तो 2-1 आघाडी घेईल आणि मालिकाजिंकण्याची संधी त्याच्याकडे अधिक प्रबळ होईल.

21:32 PM (IST)  •  14 Jul 2025

चुरशीच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव, जडेजाची मेहनत गेली पाण्यात, इंग्लंडचा 22 धावांनी विजय

इंग्लंडने भारताचा 22 धावांनी पराभव केला. सोमवारी लॉर्ड्स कसोटीच्या शेवटच्या दिवशी यजमान संघाने भारतीय संघाला 170 धावांवर गुंडाळले आणि सामना जिंकला. या विजयासह इंग्लंडने भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. त्याआधी बेन स्टोक्सच्या संघाने लीड्स कसोटीत भारताचा पाच विकेट्सने पराभव केला. त्याच वेळी, भारतीय संघाने दुसरी कसोटी (एजबॅस्टन कसोटी) 336 धावांनी जिंकली.

लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात 10 विकेट्सच्या मोबदल्यात 378 धावा केल्या. त्यांच्याकडून जो रूटने 104 आणि जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्सने 51 आणि 56 धावा केल्या. त्यानंतर भारतानेही 10 विकेट्सच्या मोबदल्यात 387 धावा केल्या. त्यांच्याकडून केएल राहुलने 100, ऋषभ पंतने 74 आणि रवींद्र जडेजाने 72 धावा केल्या. दुसऱ्या डावात इंग्लंडने 10 विकेट गमावून 192 धावा केल्या आणि भारतासमोर 193 धावांचे लक्ष्य ठेवले, जे भारतीय संघ साध्य करू शकला नाही आणि 170 धावांवर ऑलआऊट झाला.

20:52 PM (IST)  •  14 Jul 2025

रवींद्र जडेजाने 150 चेंडूत ठोकले अर्धशतक

रवींद्र जडेजाने 150 चेंडूत त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 25 वे अर्धशतक पूर्ण केले. सध्या तो ५३ धावांसह क्रीजवर उभा आहे. त्याला साथ देण्यासाठी सिराज क्रीजवर उपस्थित आहे. भारताला विजयासाठी 34 धावांची आवश्यकता आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
VVS Laxman News : ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Aus Vs Ban 1st Test : रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
IND vs SL 1st Test : गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?
गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget