एक्स्प्लोर

Ranji Trophy 2022: रणजी ट्रॉफीच्या वेळापत्रकात बदल, नॉकआऊट सामने दोन दिवस उशिराने; मुंबईचा सामना कधी?

Ranji Trophy 2022: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं रणजी ट्राफीच्या वेळापत्रकात मोठा बदल केलाय. रणजी ट्रॉफीचे नॉकआऊट सामने दोन दिवस उशिरानं खेळले जाणार आहेत.

Ranji Trophy 2022: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं रणजी ट्राफीच्या वेळापत्रकात मोठा बदल केलाय. रणजी ट्रॉफीचे नॉकआऊट सामने दोन दिवस उशिरानं खेळले जाणार आहेत. रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने 6 जून आणि उपांत्य फेरीचे सामने 14 जूनपासून खेळले जाणार आहेत. तसेच अंतिम सामना 22 जून रोजी होणार आहे.

बंगळुरू येथे रणजी ट्रॉफीतील नॉकआऊट सामने होणार आहेत. पहिला उपांत्यपूर्व सामना 4 जून रोजी सुरू होणार होता आणि अंतिम सामना 20 जून रोजी खेळला जाणार होता. रणजी ट्रॉफीतील साखळी सामने आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरु होण्यापूर्वी खेळण्यात आले होते. तसेच नॉकआऊटचे सामने आयपीएलनंतर खेळले जातील, अशी घोषणा बीसीसीआयनं केली होती. 

चार उपांत्यपूर्व फेरीचे सामने 6 ते 10 जून दरम्यान खेळवले जातील. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत बंगालचा सामना झारखंडशी होणार आहे. दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत 41 वेळा रणजी ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या मुंबईचा सामना उत्तराखंडशी होईल. तर, तिसरा उपांत्यपूर्व सामना कर्नाटक आणि उत्तर प्रदेश यांच्यात रंगणार आहे. पंजाब आणि मध्य प्रदेशचे संघ चौथ्या उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने येतील. उपांत्य फेरीचे सामने 14 ते 18 जून दरम्यान खेळवले जातील, तर अंतिम सामना 22 जून रोजी खेळला जाणार आहे.

नॉक आऊट सामन्यांचे वेळापत्रक-

क्वार्टरफाइनल: 6 से 10 जून

पहला क्वार्टरफाइनल: बंगाल विरुद्ध झारखंड

दुसरा क्वार्टरफाइनल: मुंबई विरुद्ध उत्तराखंड

तिसरा क्वार्टरफाइनल: कर्नाटक विरुद्ध उत्तर प्रदेश

चौथा क्वार्टरफाइनल: पंजाब विरुद्ध मध्य प्रदेश

सेमिफायनल: 14 से 18 जून

फायनल: 22 से 26 जून 

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : अपयशाची भीती बाळगू नका, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम सज्ज  
अपयशाची भीती बाळगू नका, दोन मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर 'बेबी बॉस' म्हणाला...
क्रिकेटमध्ये चढ उतार येतात, वैभव सूर्यवंशीची इंग्लंडमधील अपयशावर पहिली प्रतिक्रिया... झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला...
लढाई एकतर्फी होणार नाही, टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा नेमंक काय म्हणाला?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget