एक्स्प्लोर

क्रिकेटमधील सर्वात मोठा थरार! भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार तिरंगी मालिका?

Nick Hockley: भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कदाचित लवकरच भारत आणि पाकिस्तान तिरंगी मालिकेत एकत्र खेळताना दिसतील.

Nick Hockley: भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कदाचित लवकरच भारत आणि पाकिस्तान तिरंगी मालिकेत एकत्र खेळताना दिसतील. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख निक हॉकली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ऑस्ट्रेलिया भारत आणि पाकिस्तानसोबत तिरंगी मालिका खेळण्यास इच्छुक आहे. ही मालिका होस्ट करायला आवडेल, असंही त्यांनी म्हटलंय. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2012 मध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका खेळली गेली होती. ही मालिका भारतात आयोजित करण्यात आली होती. गेल्या 10 वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांसमोर येत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उस्तुकता पाहायला मिळते. 

निक हॉकली काय म्हणाले? 
'वैयक्तिकरित्या मला तिरंगी मालिकेची संकल्पना खूप आवडते. भारत आणि पाकिस्तान सारखे संघ तिरंगी मालिकेत असतील तर आम्हाला अशा मालिकेचे आयोजन करायला आवडेल. भारत आणि पाकिस्तानमधील लोक मोठ्या संख्येनं ऑस्ट्रेलियात राहतात. भारत आणि पाकिस्तान असा एक सामना आहे, जो प्रत्येकालाच पाहायचा आहे. आम्ही अशा संधी प्रदान करण्यात मदत करू शकलो, तर आम्हाला नक्कीच आनंद होईल.

यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमेन रमीज राजा यांनी जानेवारी महिन्यात भारत, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तिरंगी मालिकेसाठी प्रस्ताव मांडला होता. मात्र,  त्यानंतर या सामन्यांबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. 

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget