एक्स्प्लोर

पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर काढा, बीसीसीआय आयसीसीला पत्र लिहिणार

बीसीसीआय ई-मेल पाठवून पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर काढण्याचं आवाहन करणार असल्याचं कळतं.

मुंबई : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न सुरु असतानाच, आता क्रिकेटच्या मैदानावरही भारताने पाकिस्तानला घेरण्याची तयारी सुरु केली आहे. विश्वचषकात एकीकडे भारत-पाकिस्तान सामन्यावर टांगती तलवार आहे, त्यातच आता बीसीसीआयनेही कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बीबीसीआय आयसीसीला पत्र लिहून यंदा इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या विश्वचषकातून पाकिस्तान संघाला बाहेरचा रस्ता दाखवण्याची मागणी करण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआय ई-मेल पाठवून पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर काढण्याचं आवाहन करणार असल्याचं कळतं. "शेजारील देश सातत्याने आपल्या जमिनीवर दहशतवादाला प्रोत्साहन देत असून भारताविरोधात दहशतवादाला आश्रय देत आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची भारताची अजिबात इच्छा नाही आणि भारत दहशतवादाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करणार नाही," असा ई-मेलमधील मजकूर असल्याचं समजतं. विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जून रोजी मॅन्चेस्टर इथे सामना खेळवण्यात येणार आहे. विश्वचषकात भारत-पकिस्तान सामना होऊ नये, अशी इच्छा सरकारची असेल तर हा सामना होणार नाही. मात्र जर भारताने हा सामना खेळला नाही तर पाकिस्तानला संपूर्ण गुण मिळतील आणि भारतीय संघाचं नुकसान होईल," असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. तिकीटांवर उड्या भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत असली तरी 16 जून रोजी होणाऱ्या या सामन्याची तुफान उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. ओल्ड ट्रॅफर्डमध्ये 25000 प्रेक्षकांची बसण्याची क्षमता असूनही तिकीटासांठी चार लाखांपेक्षा जास्त लोकांनी बुकिंग केलं आहे. बोर्डानेही फोटो हटवले पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बीसीसीआयने मुंबईतील आपल्या मुख्यालयातून पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित फोटो आणि स्मृती चिन्हं हटवली आहेत. याशिवाय राज्यातील अनेक क्रिकेट संघटनांनीही आपापल्या कार्यालयातून  पाकिस्तानी क्रिकेटरशी संबंधित फोटो हटवले आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
Hardik Pandya News : हार्दिक पांड्या चेन्नईमध्ये जाण्याची गावभर चर्चा, पण ऋषभ पंतनं लखनऊचे कर्णधारपद सोडताच नवा ट्विस्ट, संजीव गोयंका करणार मोठा गेम?
हार्दिक पांड्या चेन्नईमध्ये जाण्याची गावभर चर्चा, पण ऋषभ पंतनं लखनऊचे कर्णधारपद सोडताच नवा ट्विस्ट, संजीव गोयंका करणार मोठा गेम?
GT vs RR Qualifier 2 LIVE Update : राजस्थान रॉयल्सने जिंकली टॉस; गुजरात टायटन्सविरुद्ध घेतला फलंदाजीचा निर्णय, फायनलचं तिकीट कोणाचं?
GT vs RR Qualifier 2 LIVE : राजस्थान रॉयल्सने जिंकली टॉस; गुजरात टायटन्सविरुद्ध घेतला फलंदाजीचा निर्णय, फायनलचं तिकीट कोणाचं?

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Rahul Gandhi: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Video: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
Loan vs Investment : कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
Share Market : ट्रम्प यांच्या वेटिंगमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
Embed widget