एक्स्प्लोर

वन डे संघात स्थान न मिळाल्यानंतर अजिंक्य रहाणे म्हणतो...

अजिंक्य रहाणेने वन डे आणि टी-20 टीममध्ये समावेश न झाल्यामुळे नाराजी जाहीर करणं टाळलं. आपण बिलकुल नाराज नसल्याचं तो म्हणाला.

मुंबई : भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघामध्ये स्थान देण्यात आलं नाही. मात्र यामुळे ऑगस्टमध्ये इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेची तयारी करण्यासाठी जास्त वेळ मिळेल, असं रहाणेचं म्हणणं आहे. सीएट क्रिकेट पुरस्कार सोहळ्यामध्ये रहाणे बोलत होता. ''स्वतःच्या तयारीसाठी वेळ मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण हे स्पष्ट आहे, की वन डे संघात समावेश नसल्यामुळे आता पूर्ण लक्ष इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेवर केंद्रित करायचं आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी तयारीला चांगला वेळ मिळेल. त्यानंतर इंग्लंड दौरा होणार आहे,'' असं तो म्हणाला. दरम्यान, अजिंक्य रहाणेने वन डे आणि टी-20 टीममध्ये समावेश न झाल्यामुळे नाराजी जाहीर करणं टाळलं. आपण बिलकुल नाराज नसल्याचं तो म्हणाला. ''खरं सांगायचं तर ही संधी प्रेरणादायी आहे, कारण, आता मी पुनरागमनाच्या तयारीला लागलो आहे. पुन्हा पुनरागमन करेन याचा विश्वास आहे आणि छोट्या फॉरमॅटमध्येही चांगली कामगिरी करु शकतो, शिवाय 2019 चा विश्वकपही येत आहे,'' असं त्याने सांगितलं. ''मला अजूनही स्वतःवर विश्वास आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी स्वतःला सिद्ध केलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकावीराचा (चार अर्धशतकांसाठी) मान मिळाला, ऑस्ट्रेलियाविरुद्धही चांगली खेळी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघ व्यवस्थापनाने मला चौथ्या क्रमांकावर उतरवण्याचा निर्णय घेतला आणि तिथेही चांगली खेळी केली. त्यामुळे मला अजूनही विश्वास आहे, की मी पुनरागमन करेन आणि छोट्या फॉरमॅटमध्येही चांगली कामगिरी करेन,'' असा विश्वास रहाणेने व्यक्त केला. पाकिस्तानने भलेही इंग्लंडला पहिल्या कसोटीत साडे तीन दिवसात हरवलं असेल, पण याचा अर्थ असा नाही, की भारतासाठी ही मालिका सोपी असेल. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध मैदानात पूर्ण तयारीनिशीच उतरु असंही त्याने सांगितलं. संबंधित बातम्या :

... म्हणून भारतीय संघात रोहित शर्माऐवजी करुण नायरला संधी

सिद्धार्थ कौलला संधी, तीन मालिकांसाठी भारतीय संघ जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Uday Samant On Sanjay Raut : संजय राऊत यांच्याकडून गंभीर आरोप;शिवसेनेची प्रतिक्रिया काय?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 PM: 13 May 2024: ABP MajhaAmol Kolhe Shirur Lok Sabha :आचारसंहिता धाब्यावर बसवायची असेल तर, इतका बडगा कशासाठी?, कोल्हेंचा सवालABP Majha Headlines : 01 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Devendra Fadnavis: फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट पचवला, ते असेपर्यंत महाराष्ट्राच्या केसालाही धक्का लागू शकत नाही: आचार्य नयपद्मसागरजी महाराज
फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट पचवला, ते असेपर्यंत महाराष्ट्राच्या केसालाही धक्का लागू शकत नाही: आचार्य नयपद्मसागरजी महाराज
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
Embed widget