एक्स्प्लोर
Advertisement

टँकर आणि रिक्षाचा भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू

1/7

हा अपघात इतका भीषण होता की यात रिक्षाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटण्यातही अडचणी येत आहेत.
2/7

दरम्यान, अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. सर्व मृतदेह घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.
3/7

पाण्याने भरलेला टँकर औरंगाबादच्या दिशेनं येत होता. तर रिक्षा चितेगावच्या दिशेनं येत असताना हा भीषण अपघात झाला आहे.
4/7

या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
5/7

पैठण रस्त्यावरील गेवराई तांड्याजवळ हा अपघात झाला.
6/7

औरंगाबाद पैठण रस्त्यावर पाण्याचं टँकर आणि एका अॅपे रिक्षामध्ये भीषण अपघात झाला आहे.
7/7

सुदैवाने यात एक चिमुकली बचावली आहे.
Published at : 11 May 2018 09:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
