एक्स्प्लोर
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनो हे नवे नियम जरुर लक्षात ठेवा!
1/4

परीक्षेसाठी उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता परीक्षेची वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गातच बसून राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
2/4

झटपट परीक्षा देऊन पळ काढणाऱ्या आणि परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी तसंच परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटण्याचे सत्र गेल्यावर्षी गाजल्यानंतर हे प्रकार रोखण्यासाठी, येत्या परीक्षेपासून राज्य शिक्षण मंडळाने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
Published at : 30 Nov 2017 07:30 PM (IST)
View More























