एक्स्प्लोर
50 दिवसांनंतर देश स्वर्ग बनेल आणि आम्ही सगळे स्वर्गवासी: जया बच्चन
1/8

पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेकडे 50 दिवसाची मुदत मागितली आहे. मोदी म्हणाले होते की, 'भारताला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी माझ्याकडे अनेक योजना आहेत. पण मला आता 50 दिवसांपर्यंत सहकार्य करा. जर तेव्हाही काही झालं नाही तर तुम्ही मला जरुर शिक्षा द्या.'
2/8

दरम्यान, जया बच्चन या ममता बॅनर्जी यांच्या नोटाबंदी विरोधातील धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्या ममता बॅनर्जींसोबत मंचावरही उपस्थित होत्या.
Published at : 27 Nov 2016 12:00 AM (IST)
View More























