Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 24 Mar 2018 01:16 PM (IST)
1/11
2/11
3/11
4/11
5/11
6/11
येऊरमधल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये लागलेल्या आगीत वनसंपत्तीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे . काल लागलेली आग वनअधिकारी आणि स्थानिकांनी विझवली. तरीदेखील इथं धुराचे लोट कायम आहेत.
7/11
8/11
9/11
दरम्यान ठाण्याच्या जंगलांमध्ये वारंवार वणवे पेटत असल्यानं ते रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाय करण्याचे आदेश नुकतेच वनमंत्र्यांनी दिले होते.
10/11
गेल्या अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी आग लागत असल्यानं हे मानवनिर्मित वणवे तर नाहीत ना....अशीही शंका व्यक्त होतेय.
11/11
धक्कादायक म्हणजे रस्त्यांच्या कडेनं ये-जा करणाऱ्यांनी सिगारेट फेकल्यानं ही आग लागली असावी, अशीही चर्चा आहे.