एक्स्प्लोर
... तर युवराज आणि रैनासाठी टीम इंडियाची दारं खुली : रवी शास्त्री
1/8

फिटनेस आणि कामगिरी चांगली असेल तर कोणताही खेळाडू राष्ट्रीय संघात खेळू शकतो. यामध्ये क्षेत्ररक्षण सर्वात महत्त्वाचं आहे, असंही रवी शास्त्री म्हणाले.
2/8

दरम्यान रैना आणि युवराज आता केवळ फिटनेसच्या बळावरच टीम इंडियात पुनरागमन करु शकतात, हे रवी शास्त्री यांच्या वक्तव्यानंतर स्पष्ट झालं आहे.
Published at : 15 Sep 2017 09:23 PM (IST)
View More























