एक्स्प्लोर

T20 World Cup 2024 : भारत इंग्लंडचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत, मायकल वॉन अन् हरभजन सिंग भिडले, काय घडलं?

T20 World Cup 2024 : भारतानं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या विजयानंतर इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन आणि हरभजन सिंग आमने सामने आले.

T20 World Cup 2024 : भारतानं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.  भारताच्या विजयानंतर इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन आणि हरभजन सिंग आमने सामने आले.

हरभजन सिंग मायकल वॉन

1/5
भारतानं टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं इंग्लंडचा 68 धावांनी पराभव केला.
भारतानं टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं इंग्लंडचा 68 धावांनी पराभव केला.
2/5
भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 विकेटवर 171 धावा केल्या. यामध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याच्या दमदार फलंदाजीचा समावेश होता. रोहितनं 57 धावा तर सूर्यकुमारनं 47 धावा केल्या.
भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 विकेटवर 171 धावा केल्या. यामध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याच्या दमदार फलंदाजीचा समावेश होता. रोहितनं 57 धावा तर सूर्यकुमारनं 47 धावा केल्या.
3/5
इंग्लंडनं 2022 प्रमाणं आक्रमक फलंदाजीचं धोरण स्वीकारलं ते त्यांच्या अंगलट आलं. रोहित शर्मानं खेळपट्टीचा अंदाज घेत फलंदाजी केली. दुसरीकडे इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर आक्रमक खेळी करण्याच्या नादात अक्षर पटेलला विकेट देऊन बसला. अक्षर पटेलनं 3, कुलदीप यादवनं 3, जसप्रीत बुमराहनं 2 विकेट घेतल्या.
इंग्लंडनं 2022 प्रमाणं आक्रमक फलंदाजीचं धोरण स्वीकारलं ते त्यांच्या अंगलट आलं. रोहित शर्मानं खेळपट्टीचा अंदाज घेत फलंदाजी केली. दुसरीकडे इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर आक्रमक खेळी करण्याच्या नादात अक्षर पटेलला विकेट देऊन बसला. अक्षर पटेलनं 3, कुलदीप यादवनं 3, जसप्रीत बुमराहनं 2 विकेट घेतल्या.
4/5
भारताच्या विजयानंतर इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉननं यावर भाष्य करताना म्हटल की, इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं असतं तर त्यांना त्रिनिदाद मध्ये खेळण्याची संधी मिळाली असती. तिथं त्यांनी मॅच जिंकली असती, असा विश्वास आहे, असं वॉन म्हणाला. इंग्लंडचा कोणत्याही तक्रारी नाहीत मात्र टीम इंडियासाठी गयाना चांगलं ठिकाण होतं, असं म्हटलं.
भारताच्या विजयानंतर इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉननं यावर भाष्य करताना म्हटल की, इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं असतं तर त्यांना त्रिनिदाद मध्ये खेळण्याची संधी मिळाली असती. तिथं त्यांनी मॅच जिंकली असती, असा विश्वास आहे, असं वॉन म्हणाला. इंग्लंडचा कोणत्याही तक्रारी नाहीत मात्र टीम इंडियासाठी गयाना चांगलं ठिकाण होतं, असं म्हटलं.
5/5
हरभजन सिंगनं  मायकल वॉनला यावरुन प्रश्न विचारले. तुम्हाला गयाना भारतासाठी चांगलं ठिकाण कसं वाटतं? दोन्ही संघांनी या ठिकाणी क्रिकेट खेळलं आहे. इंग्लंडनं टॉस जिंकला होता, त्यांच्याकडे अॅडव्हान्टेज होते. मूर्खपणा थांबवा, भारतानं इंग्लंडपेक्षा सर्व विभागात चांगली कामगिरी केली. वस्तूस्थिती मान्य करा,तुमच्या गोष्टी तुमच्यासोबत ठेवा पण तुम्ही लॉजिकनं बोला, असं हरभजन सिंग म्हणाला.
हरभजन सिंगनं मायकल वॉनला यावरुन प्रश्न विचारले. तुम्हाला गयाना भारतासाठी चांगलं ठिकाण कसं वाटतं? दोन्ही संघांनी या ठिकाणी क्रिकेट खेळलं आहे. इंग्लंडनं टॉस जिंकला होता, त्यांच्याकडे अॅडव्हान्टेज होते. मूर्खपणा थांबवा, भारतानं इंग्लंडपेक्षा सर्व विभागात चांगली कामगिरी केली. वस्तूस्थिती मान्य करा,तुमच्या गोष्टी तुमच्यासोबत ठेवा पण तुम्ही लॉजिकनं बोला, असं हरभजन सिंग म्हणाला.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhaji Bhide : आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्यSpecial Report MVA : मिशन विधानसभा! मोठा भाऊ काँग्रेस मुख्यमंत्रिपदावर दावा करणार?Lonawala : धबधब्यातून भुशी धरणात अख्खं कुटुंब गेलं वाहून, धक्कादायक VIDEO समोर ABP MajhaTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha 30 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Team India: प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
Pune Accident: पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
Embed widget