एक्स्प्लोर
Amboli Valley : पावसाळ्यापूर्वी खबरदारी, आंबोली घाटात संरक्षक जाळी बसवण्याचे काम सुरु
आंबोलीमध्ये सर्वाधिक पाऊस पडत असल्यामुळे घाटात दरडी कोसळून मार्ग बंद होणे तसेच दुर्घटना होत असतात. यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून घाटात भूस्खलन ठिकाणी संरक्षक जाळी बसवण्याचे काम सुरु केले आहे.

Amboli Valley Protective Net
1/9

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख घाटरस्ता असलेल्या आंबोली घाटात संरक्षक जाळी बसविण्याचं काम सुरु आहे.
2/9

महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ओळख असलेल्या आंबोलीमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो.
3/9

यामुळे घाटात दरडी कोसळून मार्ग बंद होणे तसेच दुर्घटना होत असतात.
4/9

यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून घाटात भूस्खलन ठिकाणी संरक्षक जाळी बसवण्याचे काम सुरु केले आहे.
5/9

ही जाळी बसवल्याने पावसाळ्यात काही प्रमाणात तरी दरडी कोसळण्याचे प्रमाण कमी होईल.
6/9

दरड कोसळली तर भले मोठे दगड जाळीत अडकून कोणतीही प्रकारची दुर्घटना घडणार नाही.
7/9

सावंतवाडी-बेळगाव मार्गावरी आंबोली घाटात प्रतिवर्षी दरडी कोसळतात.
8/9

विशेषत: पावसाळ्यात हा धोका अधिक असतो.
9/9

त्यामुळे काही वेळा या मार्गावरील वाहतूक बंद ठेवावी लागते
Published at : 13 Apr 2023 12:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion