एक्स्प्लोर
Amboli Valley : पावसाळ्यापूर्वी खबरदारी, आंबोली घाटात संरक्षक जाळी बसवण्याचे काम सुरु
आंबोलीमध्ये सर्वाधिक पाऊस पडत असल्यामुळे घाटात दरडी कोसळून मार्ग बंद होणे तसेच दुर्घटना होत असतात. यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून घाटात भूस्खलन ठिकाणी संरक्षक जाळी बसवण्याचे काम सुरु केले आहे.
Amboli Valley Protective Net
1/9

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख घाटरस्ता असलेल्या आंबोली घाटात संरक्षक जाळी बसविण्याचं काम सुरु आहे.
2/9

महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ओळख असलेल्या आंबोलीमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो.
Published at : 13 Apr 2023 12:45 PM (IST)
आणखी पाहा























