एक्स्प्लोर
Sadabhau Khot : राज्य सरकारने एकदाचं ठरवावं शेतकऱ्यांनी जगाव की मरावं? सदाभाऊ खोत यांचे आरटीओ कार्यालयात आंदोलन
राहुरीच्या शेतकऱ्याला सांगलीकडे येताना हळदीची पोती असलेली गाडी ओव्हरलोड आहे आणि गाडीचा इन्शुरन्स संपलाय म्हणून आरटीओ अधिकाऱ्यांनी 30 हजार इतका दंड केला होता. ही बाब समजताच सदाभाऊ खोत संतापले.
Sadabhau Khot
1/10

सौद्यासाठी हळद घेऊन राहुरीहून सांगलीकडे येणारी गाडी आरटीओ अधिकाऱ्यांनी अडवत 30 हजाराचा दंड केला होता.
2/10

ही घटना समजजात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी थेट आरटीओ कार्यालयात हल्लाबोल आंदोलन करत अधिरकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
Published at : 12 Apr 2023 05:25 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























